देवगडात पाणी समस्येबाबत नागरिकांतून संताप…
शहरात पाणी समस्येचा नागरिकांना करावा लागतो सामना, आठवड्याने होते पाणी पुरवठा.. देवगडदेवगड शहरात होत असलेल्या खंडित पाणीपुरवठा हा सुमारे ७ ते ८ दिवस खंडित करून केला जात असल्याने देवगड शहरवासीयांना पाहण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मध्यतरीच्या काळात हा पाणी पुरवठ्या ३ ते ४ दिवसांनी होत होता.सद्यस्थिती पुरेसा पाऊस होऊन देखील भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड…
