भाज्या धान्य यांचा वापर आहारात केल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ होईल…
कमलाकर ठाकूर:तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०३-: तृणधान्य पौष्टिकता जागरूकता पालकांबरोबर मुलांपर्यंत यावी तसेच निसर्गाने दिलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आहारात केल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ होईल असा विश्वास केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी व्यक्त केला ते सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये आयोजित केंद्रस्तरीय शाळांच्या तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…
