Headlines

ओटवणे ग्रामस्थ मंडळा मुंबई ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२३-: ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळा (मुंबई) ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाच्या या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याचा शुभारंभ मंडळाच्या दिनदर्शिकेने तर समारोप मंडळाची स्मरणिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. मंडळाच्या ओटवणे येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत…

Read More

देशाचे गृहमंत्र्यांचे मुंबईत दीपक केसरकारांकडून स्वागत…

अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर: लालबाग राजासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या गणरायाचे घेणार दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२३-: देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री नामदार श्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केले. दरम्यान शहा आज मुंबई येथे लालबाग राजाच्या दर्शनासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

राजन तेलींची घरोघरी गणेश दर्शनावर भर…

विधानसभेची तयारी: पुन्हा एकदा नशीब आजमाविण्याचा प्रयत्न.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील विधानसभा मतदारसंघात भाजपातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने हे पदाधिकारी घरोघरी भेट देत आहेत .त्यांच्यासमावेत भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर, प्रथमेश तेली आदी कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आहेत,…

Read More

शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची…

प्रा. वैभव खानोलकर:परबवाडा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न… वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता मित्रमंडळ हे सातत्यपूर्ण विद्यार्थी गौरव करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पदी आहे. विद्यार्थी घडविताना शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

Read More

परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी- वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरोघरी घेतले गणरायाचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२३-: माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले. मनसे पदाधिकाऱ्यांकडून श्री उपरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या आरती संग्रहाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष…

Read More

युवा मोर्चाच्या भक्कम बांधणीसाठी कटीबद्ध…

प्रथमेश तेली:प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपच्या वतीने सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.२३-: भाजपा वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. आज वेंगुर्ला तालुक्यात भाजपा व युवा मोर्चाच्यावतीने आपला प्रथमच सन्मान होतोय. आज केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या अनेक योजना येत आहेत. चतुर्थीनंतर तळागाळात योजना पोहचविण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच युवा…

Read More

लोरे येथे सेल्फी पॉईंटचा शुभारंभ

आम. नितेश राणे यांनी केले कौतुक ⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सेल्फी पॉइंट (सुंदर माझं गाव लोरे) माजी सभापती मनोज रावराणे, लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून लोरे नंबर १ या गावामध्ये राबविण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात प्रथमच सेल्फी पॉइंट बनवण्याचा मान…

Read More

चौकुळ मध्ये सेल्फी पॉईंट साठी सिंधुरत्न मधून ५ लाख मंजूर…

सरपंच बाबू शेटये व गुलाबराव गावडे यांचा पाठपुरावा; पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून केली होती मागणी… आंबोली, ता.२२: चौकुळ येथील सेल्फी पॉईंट साठी ५ लाख रुपये सिंधू रत्न योजनेतून मंजूर झाले आहेत.चौकुळ ग्रामपंचायत सरपंच बाबू शेटये आणि गुलाबराव गावडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.पक्षी निरीक्षण आणि चौकुळ चे पर्यटन वाढण्यासाठी पर्यटकांना वेगळे काहीतरी निसर्गातील दाखवण्याचा दृष्टीकोनातून ही…

Read More

जकातवाडी येथे कुत्र्यांनी पाठलाग करून संबराच्या पिल्लाला तलावात घेरले…

दुपारची घटना: चैतन्य मसुरकर व अजय मसुरकर यांनी वनविभागाला पाचरण करत संबराच्या पिल्लाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले.. ⚡आंबोली,ता.२२-: येथील जकातवाडी येथील तलावात कुत्र्यांनी पाठलाग करून संबराच्या पिल्लाला तळ्यात पाण्यात घेरले होते.कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आणि सावजाची शिकारीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चैतन्य मसुरकर आणि अजय मसुरकर यांनी वनविभागाला कळवले यावेळी प्रथमेश गावडे, वनविभागाचे वनरक्षक श्री गाडेकर,आणि मंगेश सावंत यांनी…

Read More

राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही- अमोल चव्हाण

⚡मालवण ता.२२-: समर्थ राष्ट्राचा पाया ही प्रत्येक देशाची भाषा ठरवते. जी भाषा सर्व राष्ट्रांमध्ये बोलले जाते ती संपर्क भाषा म्हणून उपयोगात आणली जाते. आज हिंदी भाषा व्यवहारात असून तिचा दैनंदिन वापर करून आपण एकामेकांशी संवाद साधत आहोत. राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदी भाषे शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे कट्टा शाखा व्यवस्थापक अमोल चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page