मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप…
⚡मालवण ता.०३-:शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावी च्या परीक्षांना महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आज विद्यार्थी उभे असून दहावी आणि बारावी या केवळ परीक्षा नसून, तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे मैलाचे दगड आहेत असे प्रतिपादन मालवणचे सुपुत्र आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार श्री सागर वाडकर यांनी येथे बोलताना केले मालवण येथील मातृत्व आधार…
