बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या…
भाई चव्हाण:आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा.. ⚡कणकवली ता.१५-: कोरोना नंतरच्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभिमुख विकासकामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्थानकांच्या आवारातील डांबरीकरण अथवा फ्लेवर्स उखडून गेले आहेत. सबब स्थानकांतील आवारात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्याचा प्रवाशांच्या…
