आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना वाढीवर भर द्या…

मंत्री नितेश राणेंचे आवाहन: भाजप कार्यालयाला दिली भेट, महेश सारंग यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात व ग्रामीण भागात संघटना वाढीवर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. सावंतवाडी येथील शहर भाजप कार्यालयात मंत्री राणे यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More

बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्याच्य गोव्यातून आवळल्या मुसक्या…

सिंधुदुर्ग : बांदा येथे रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल बुलेट चोरणाऱ्या गोवा राज्यातील म्हापसा येथील रहिवासी असलेल्या भुवन तिलकराज पिल्ले ( वय 19) या चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने 4 जुलै रोजी आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

ए आय बाबत जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात सामंजस्य करार…

सिंधुदुर्ग राज्यातील अधिकृत पहिला ए आय युक्त ठरला जिल्हा:पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती.. ओरोस ता ५जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात एआय बाबत सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरित्या राज्यातील पहिला जिल्हा एआय युक्त झाला आहे. यानंतर राज्यात जे…

Read More

हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणारा मी नाही,अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार…

मंत्री नितेश राणे यांचा इशारा:सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहाची केली पहाणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: ऐतिहासिक बांधकाम वर्षांनुवर्षे टिकते. मात्र, आजची बांधकाम वर्षभर टिकत नाही, ही शोकांतिका आहे. तिनं- तिनं महिन्यात बील निघतील अशी कामं करू नका असे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागाला दिलेत. कायमस्वरूपी टीकेल असं काम अपेक्षित आहे. माझ्या कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला मी देणार नाही असा…

Read More

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता…

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार.. ⚡सिंधुदुर्ग दि.०५-: जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस अभ्यासक्रमास पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाला विहित वेळेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली…

Read More

‘शाळा हीच कला कौशल्य विकासाचे केंद्र…

‘आषाढीवारी भक्तीरंग कलाविष्कार सोहळ्यात अध्यक्षा भाग्यरेखा दळवी यांचे प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०५-: शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती दिली….

Read More

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता…

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार.. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस कोर्ससाठी पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाला विहित वेळेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनील राऊळ यांची बिनविरोध निवड…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी सुनील बाबु राऊळ यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा बँक सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. मनीषजी दळवी, यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा बँक संचालक श्री. महेशजी सारंग, माजी आंबोली मंडल अध्यक्ष तथा बँक संचालक श्री. रवींद्र मडगावकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

आचरा पिरावाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून मोठे नुकसान…

⚡मालवण ता.०४-:गेले तीन दिवस मालवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली आहे. आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा पिरावाडी येथील सौ. शलाखा विठ्ठलदास कांदळगावकर यांच्या राहत्या घराच्या छप्पराचे सिमेंट पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्याने आचरा परिसराला तडाखा दिल्याने काहींच्या छप्परांचे पत्रे उडून नुकसान झाले…

Read More

चोरी झाली… पण झालीच नाही

२४ लाखाच्या मुद्देमाल चोरीची तक्रार केली, पण…अखेर घरातच आढळला सर्व मुद्देमाल. कुडाळ : माणसाचे नशीब बलवत्तर असेल तर काय होते आणि नशीब बेकार असेल तर धाडसी प्रयत्न देखील कसे व्यर्थ होतात, याचा प्रत्यय पिंगुळीतील एका चोरीच्या घटनेमुळे सर्वाना आला. पिंगुळी-राऊळवाडी येथील रस्त्याला लागून असलेले परुळेकर कुटुंबीयांचे घर गुरुवारी 3 जुलै रोजी भर दिवसा चोरट्याने फोडले….

Read More
You cannot copy content of this page