नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे काजू बागेचे होणारे नुकसान टळले…
शर्थीच्या प्रयत्नांनी बागेला लागलेली आग आणली नियंत्रणात.. दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे काजू कलम बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आले.अग्निशमन बंबाच्या मदतीने भर दुपारी लागलेल्या आगीवर कर्मचाऱ्यांनि वेळीच नियंत्रण मिळविले आणि नुकसानिच्या भितीने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.याबाबत अधिक माहिती अशी , शहरातील प्रभाकर बोर्डेकर व आनंद म्हावळणकर यांची दोडामार्ग – भेडशी…
