Headlines

माठेवाडा येथील अंशुमती मोरजकर यांचं निधन…

सावंतवाडी ता.१८- : शहरातील माठेवाडा येथील रहिवासी श्रीम. अंशुमती रामचंद्र मोरजकर यांचं शनिवारी रात्री निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते कै. रामचंद्र मोरजकर यांच्या त्या पत्नी होत. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, दोन नातू, नातसुना, पणतू असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी…

Read More

देवगड तुळशीकाटे येथील भास्कर कोयंडे यांचे निधन…

⚡देवगड ता.१८-:देवगड तुळशीकाटे येथील रहिवासी भास्कर कृष्णा कोयंडे वय ७६ यांचे यांचे शुक्रवारी पहाटे १:१० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, एक मुलगी ,सुना, नातवंडे, असा परिवार आहे. देवगड येथील शेठ. म. ग. हायस्कूल मधील संगीत शिक्षक उमेश कोयंडे यांचे ते वडील होत.

Read More

पैशापेक्षा जोडलेली माणसे माझी खरी मौल्यवान संपत्ती…

भीमराव पांचाळे:मिठमुंबरी येथील आनंद बुद्ध विहार विहाराच्या पाचव्या वर्धापन दिन उत्साहात… ⚡देवगड ता.१८-: गेली पन्नास वर्षे गझलच्या माध्यमातून असंख्य माणसे जोडली. पैशापेक्षा माणसे जोडली ही खरी संपत्ती असून माझ्यासाठी अत्यंत मुल्यवान आहे. या संपत्तीचे मोजमाप करता येत नाही. गझलने मला जीवनात उर्जा दिली. तर यातून जोडलेल्या माणसांमुळे उर्जा मिळत असते. हे सर्व गाण्याच्या व सुरांच्या…

Read More

बांदा – आळवाडा पुलावरील डांबरीकरण पाच दिवसांत करा…

अन्यथा जलजीवनची पाईपलाईन फोडू:भाजप युवा मोर्चा सरचिटणीस उपसरपंच जावेद खतीब यांचा इशारा.. बांदा (प्रतिनिधी) :     बांदा – आळवाडा येथील तेरेखोल नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका आहे. संबंधित महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आला. येत्या ५ दिवसात…

Read More

मोर्लेत हत्तींनी उडविली गावकऱ्यांची झोप…

भाजप नेते विशाल परब यांनी दिली गावाला तातडीने भेट ; गावकऱ्यांशी साधला संवाद.. ⚡दोडामार्ग ता.१८-: भर दिवसा लोकवस्तीत फिरणाऱ्या जंगली हत्तींनी शनिवारी मोर्लेवासीयांची झोप उडविली.बिनदिक्कतपणे गावात फिरणाऱ्या या हत्तीमुळे ग्रामस्थ दहशतिखाली आले.अखेर दुपारनंतर वनविभागाचे कर्मचारी , हाकारी टीम आणि गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात यश आले.मात्र कोणत्याही क्षणी हा कळप पुन्हा माघारी परतेल…

Read More

मालवण तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांची तहसीलदारांकडून पाहणी…

⚡मालवण ता.१८-:येत्या पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील दरडग्रस्त भागांची आणि पूरग्रस्त भागांची पाहणी तहसीलदार वर्षा झालटे यांनी केली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी करावयाच्या उपयायोजनांबाबत माहिती संबंधित प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना दिली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केलेल्या सूचनांनुसार सदरची पाहणी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच इतरही विभागांचे…

Read More

मालवणात मुलांसाठी निसर्गशाळा उपक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-:मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट या ग्रुप्सतर्फे मुलांसाठी निसर्गशाळा या अभिनव उपक्रमाचे आयोजन दि. १५ जुलै पासून दर शनिवारी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत करण्यात येणार आहे. या निसर्गशाळेत मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गातील विविध गोष्टींची माहिती व शिकवण दिली जाणार आहे. वय वर्षे १० ते १४ या वयोगटातील मुलांसाठी हा…

Read More

विशाल परब यांनी गवस कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला…

⚡दोडामार्ग ता.१८-: तालुक्यातील मणेरी-पाटिये येथील भाविक गवस या युवकाचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांना धीर दिला. तरुण वयात आपल्या सर्वांतून त्याचे निघून जाणे मनाला अतिशय वेदना देणारे आहे. यावेळी कुटुंबीयांना मानसिक आधार देत त्याच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.

Read More

पावसाळ्यापूर्वी शहरातील काम मार्गी लावावीत…

अँड परिमल नाईक; मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१८-:* शहरातील गटारांची साफसफाई तसेच रस्त्यांचे डागडुजी व जुनाट वृक्ष पावसाळापूर्वी करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान शहरात अद्याप पर्यंत गटारांची साफसफाई पूर्ण झाली नसून पावसाळा नजदीक आला आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी व नागरिकांना कोणत्याही त्रास…

Read More

मुंबई गोवा महामार्गावर जानवली ग्रामस्थांचा रास्ता रोको…

महामार्गावरील वाहतूक ठप्प:अनिल कदम अपघात मृत्यू प्रकरण चिघळले.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्यापही शोध लागलेला नाही. तसेच जानवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत. या विरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवत…

Read More
You cannot copy content of this page