Headlines

सोनुर्ली माऊली मंदिरात 23 रोजी विविध कार्यक्रम…

परब कुंटूबियांचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.२२-:सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ…

Read More

मालवणात २५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.२२-: लायन्स क्लब मालवण, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मे रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उच्च रक्तदाब, ब्लड कँसर, मधुमेह, थायरॉईड, हृदय, पोट व मेंदू विकार, किडनीचे आजार, स्त्री…

Read More

सुशांत नाईक यांच्याकडून रामचंद्र घाडी यांना मदत…

⚡कणकवली ता.२२-: तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचामुळे साकेडी-फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांचे घरावर झाड पडून नुकसान झाले होते. घाडी यांना युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्वखर्चातून पत्रे दिले. यावेळी मुरारी राणे, नामदेव सावंत, सागर मेस्त्री, सुनील घाडी, कृष्णा तेली आदी उपस्थित होते. ही मदत केल्याबद्दल घाडी यांनी नाईक यांचे आभार मानले.

Read More

स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 23 मे रोजी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. धार्मिक विधी, रुद्र स्वाहाकार, अभिषेक, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळच्या सत्रात भजने सादर होतील. रात्री 9 वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा ट्रिकसीनयुक्त हर्षला अयोध्या नगरी हा…

Read More

आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

जिल्हा प्रशासनाकडे राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२२-: पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तींच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजाना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत पोल व विद्युत तारा तुटणे यासह अन्य आपत्तीच्या घटना…

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

कणकवली पं.स.मध्ये दहशतवाद, हिंसाचार विरोधी दिन साजरा…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पंचायत समितीमध्ये दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत दशहतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी मनीषा देसाई, सूर्यकांत वारंग, सी. डी. परब, सुनील पांगम, रवी मेस्त्री, अनिल चव्हाण, विठ्ठल ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

हळवलमधील हानीची खा. राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा हळवल गावाला तडाखा बसला होता. या पावसामुळे अनेकांचा घरांची पडझड झाली होती. या हानीची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, माधवी दळवी, ग्रा. पं. सदस्य रोहित राणे, अनंत राणे, विजय परब, कमलाकर तांबे, आप्पा ठाकूर, श्री….

Read More

देशातील २५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली त्यातील कोकणात १ लाख २५ हेक्टर…

डॉ शिनगारे:रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वतीने केले होते आंबा चर्चा सत्राचे आयोजन.. ⚡देवगड ता.२२-: देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील…

Read More

देवगड कट्टा येथील वळण बनतेय मृत्यूचा सापळा…

अर्टिका व व्हेगेनर कार यामध्ये अपघात ; दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान.. देवगड( प्रतिनिधी) दिनांक २१ मे २०२४ देवगड कट्टा येथे आज सात वाजण्याच्या सुमारास कट्टा येथील धोकादायक वळणावर अर्टिका व व्हेगेनर कार यामधे अपघात झाला असून या अपघातात दोन्ही गड्याचे मोठे नुकसान झाले आहे .उपलब्ध माहितीनुसार मुंबई येथील समीर रघुनाथ जाधव हे आपल्या ताब्यातील MH…

Read More
You cannot copy content of this page