प्रा. नागेश कदम यांच्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या पुस्तकाचे प्रकाशन…
⚡मालवण ता.२८-:मराठी साहित्यात निबंध लेखन करणे हे फार मोठे कौशल्य आहे. निबंध लेखनासाठी वाचन, चिंतन, मनन आणि नियमबद्ध लेखन आवश्यक असते. प्रा. नागेश कदम यांनी आपल्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या निबंध लेखन संग्रहात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे निबंध वाचनाने आजचे विद्यार्थी निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. म्हणून सदरचे पुस्तक…
