Headlines

प्रा. नागेश कदम यांच्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या पुस्तकाचे प्रकाशन…

⚡मालवण ता.२८-:मराठी साहित्यात निबंध लेखन करणे हे फार मोठे कौशल्य आहे. निबंध लेखनासाठी वाचन, चिंतन, मनन आणि नियमबद्ध लेखन आवश्यक असते. प्रा. नागेश कदम यांनी आपल्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या निबंध लेखन संग्रहात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे निबंध वाचनाने आजचे विद्यार्थी निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. म्हणून सदरचे पुस्तक…

Read More

नुकसानीचा अहवाल पाठवला नाही…

मविआच्या शिष्टमंडळाने कृषी अधिकाऱ्यांना विचारला जाब.. ⚡कणकवली ता.२८-: तालुक्यातील काही भागांमध्ये वादळामुळे फळबागायतींचे मोठे नुकसान झाले. फळबागायतींचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात हा अहवाल पाठवला नाही, अशी धक्कादायक बाब महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघडकीस आणली. यासंदर्भात प्रभारी तालुका कृषी…

Read More

कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडे करणार…

परशुराम उपरकर: सर्वगोड यांना पालकमंत्री व मुख्य अभियंता पाठीशी घालत आहेत.. कणकवली : कणकवली रेल्वे स्टेशनच्या शुशोभिकरण कामाचे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपण्यापूर्वी होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अंभियत्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामाचा फटका रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे. कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या केबिनचा दरवाजा उघडा असतो, मात्र, सीसीटीव्ही बंद…

Read More

वीज ग्राहक गुरुवारी महावितरणला भेट देणार…

⚡कुडाळ ता.२८-: येत्या पावसाळ्यात विजेचा खेळखंडोबा तसेच वीज समस्या जाणवू नये यासाठी गुरुवार, ३० मे रोजी महावितरणच्या एमआयडीसीतील कुडाळ कार्यालय येथे अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी महावितरण विभागाने वीज खंडीत होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा होईल. आपल्या ग्राहकांना सुयोग्य देण्यासाठी वीज बिल, खंडीत सेवा यावर महावितरणने लक्ष देणे महत्वाचे ठरेल. यासाठी…

Read More

वीज तक्रार निवारणासाठी ३० रोजी बैठकीचे आयोजन…

सावंतवाडी मतदार संघातील लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण संदर्भात असलेल्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता,सर्व विभागाचे प्रमुख अभियंता, ठेकेदार यांची संयुक्त बैठक सावंतवाडी काझी शहा बुध्दीन हाॅल येथे गुरुवार दि ३० में रोजी सकाळी ११ वाजता विद्युत वितरण च्या कार्यालयात रोजी आयोजित करण्यात…

Read More

आनंद तानवडे यांनी श्री देवी भगवतीसाठी दिली रुग्णवाहिका…

कृष्णाबाई आणि निता तानवडे यांचे स्मरणार्थ केली अर्पण.. ⚡देवगड ता.२८-: कोरोनासारख्या महामारीत आरोग्य विषयक गोष्टींची किती आवश्यकता आहे हे या काळात लोकांना समजले त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे रुग्णांना नेआण करण्यासाठी लागणारी रुग्णवाहिका, इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते यांच्या मार्फत रुग्णवाहिकेसाठी देणगीकरीता सामाजिक आवाहन देवी भगवतीच्या भक्तांना करण्यात आले होते. या आवाहनाला साद देत निस्वार्थ…

Read More

दहावीनंतर योग्य करिअर निवडल्यास यशाच्या मार्ग सोपा …

राजाराम परब: करियर निवड या विषयावर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न… ⚡सावंतवाडी ता.२८-: दहावी म्हणजे विद्यार्थी जीवनाला एक महत्त्वपूर्ण आयाम देणारा टप्पा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी आणि बारावीचा निकाल हा राज्यात प्रथम आहे. मात्र असे असले तरी बहुतांश विद्यार्थी करिअर निवडताना चुकतात आणि त्याचा फटका जिल्ह्याच्या एकूण गुणवत्तेवर बसतो. त्यामुळे दहावीनंतर योग्य करिअर निवडल्यास यशाच्या सर्वोच्च…

Read More

दहावीच्या परीक्षेतील यशवंतांचे माऊली मित्रमंडळातर्फे अभिनंदन…

⚡कणकवली ता.२८-: दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या शहरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे माऊली मित्रमंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सुनील काणेकर, भाई काणेकर, सुभाष उबाळे, बापू चव्हाण, विवेक मुंज, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.सेंट उर्सुला स्कूलची विद्यार्थिनी खुशी चव्हाण हिने दहावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले. तर सुकन्या राणे हिने दहावीच्या परीक्षेत 97…

Read More

संविधानानुसार देश चालणे आवश्यक…

कल्पना मलये यांचे प्रतिपादन : भरणी येथे संयुक्त जयंती महोत्सव.. ⚡कुडाळ ता.२८-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी फार मोठे कार्य केले. संविधानाद्वारे त्यांनी सर्व भारतीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करुन दिला आहे. संविधानानुसार देश चालणे ही काळाची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारी व्यक्ती जर…

Read More

पदवीधर मतदार निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन…

⚡वेंगुर्ला ता.२८-: कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा घेतला आणि गावनिहाय पहिल्या टप्प्यातील निवडणुक यंत्रणेची माहिती दिली. तर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार निरंजन डावखरे व…

Read More
You cannot copy content of this page