अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण…
⚡कुडाळ ता.२९-: शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या प्रयत्नातून कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण झाले आहे.महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच उदघाटन केले…
