लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी उपायांची गरज-: प्रा. सुधीर न्हावेलकर…
बांदा दिनांक –भारतात प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या हा विकासातील फार मोठा अडथळा आहे. चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारतात श्रमशक्तीचा सुयोग्य वापर होत नसल्यामुळे दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवा पिढीने याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे…
