महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करून सर्वांत मोठ्या विजयासाठी सज्ज होऊया…
दीपक केसरकर:वेंगुर्ले मधून १५ हजारचे मताधिक्य देणार; मनिष दळवी.. वेंगुर्ले :पैशाची ताकद आम्हाला हरवू शकत नाही. आम्ही सर्वजन मिळून मतदारसंघात रामराज्य आणू टीकाकारांमुळे काम करायला अधिक बळ मिळत आहे. विरोधक फक्त आरोळ्या ठोकतात, त्यांच्याकडून मतदारसंघात शुन्य काम झालेय, आपण गेल्या पाच वर्षात सुमारे पंचविसशे कोटीचा निधी सावंतवाडी मतदारसंघासाठी दिला आहे. विकासा शिवाय आपला दुसरा अजेंडा…
