कोष्टी समाजबांधवांनी एकोपा कायम ठेवावा…
डाॅ. राजेंद्र उबाळे यांचे आवाहन ः कणकवली येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. कणकवली ः कोष्टी समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकसंघ राहिले पाहिजे. चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धादिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग कोष्टी समाजाचा एकोपा दिसून येतो, ही बाब कौतुकास्पद आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. समाजाच्या प्रगती व उन्नतीच्या कार्यात समाजातील युवा पिढीने पुढाकार घेतला पहिला. सिंधुदुर्ग…
