वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजन नाईक यांची भेट…
वांद्रे – मडगाव सुपरफास्ट रद्द करून वसई – सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०८-: वसई विरार परिसरामध्ये ६०% लोकवस्ती ही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील रहिवाशांची आहे,पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी रेल्वे सुरू करावी अशी प्रवासी संघटनेची मागील १० वर्षापासूनची मागणी आहे,वसई विरारकरांना कोकणात जाणारी रेल्वे पकडण्यासाठी गर्दीतून दादर,CSMT किंवा कुर्ला…
