जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली आहे, जबाबदारी पूर्ण करा…
पालकमंत्री नितेश राणे:सेवा पंधरवड्याचा शुभारंभ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. प्रशासनात काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकहितासाठी मार्ग काढण्याची मानसिकता आवश्यक आहे. जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली असून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री…
