ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील एसटी चालक-वाहकांच्या जीवीताशी खेळत आहे
*जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनी केला आरोप *ð«वेंगुर्ला दि.०४-:* मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता ठाकरे सरकारने सिंधुदुर्गातील एसटी चालक वाहक यांना मुंबईत पाठवून कोरोनाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. मुंबईमध्ये सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांना राहण्यासाठी अस्वच्छ रुमची व्यवस्था तसेच एकाच रुममध्ये चार-चार कर्मचाऱ्यांना दाटीवाटीने रहावे लागते. परंतु नोकरी जाईल या भीतीपोटी चालक वाहक जीवावर उदार होऊन…
