рдЖрдореНрд╣реА рдмрд╛рд▓рдХрд╡реА рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ’рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд╡реНрдпрд▓реЗрдЦрди рд╕реНрдкрд░реНрдзреЗрд╕ рд░рд╛рдЬреНрдпрднрд░рд╛рддреВрди рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…
*ð«बांदा दि.०२-:* ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या सामाजिक संस्थेद्वारे व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून होळी सणाचे औचित्य साधून राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व खुलागट अशा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खुल्या गटातून सर्वोत्कृष्ट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौरी गोसावी यांनी मानांकन मिळविले. माध्यमिक गटात अथर्व जोशी…
