…तर रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आम.वैभव नाईक यांना जबाबदार धरणार का?
नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा सवाल *ð«कणकवली दि.१७-:* मुसळधार पावसाने पाणी साचले याला जर रुपेश नार्वेकर कणकवली नगरपंचायतीला जबाबदार धरणार असे सांगत असतील तर सावंतवाडी, मालवण, बांदा, कुडाळ या भागांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे नुकसान झाले. त्याला रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांना जबाबदार धरणार आहेत का? व त्यांच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष…
