जर तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल, तर राजीनामे द्या आणि निवडणूकीला सामोरे जा
केंद्रशासनाच्या योजना राबविण्यासाठी सिंधुदुर्गात केंद्राची मागणी करणार:राजन तेली *ð«कणकवली दि.१०-:* परंतु नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली आणि त्यांचे आमदार, खासदार निरनिराळी स्टेटमेंट करू लागले. मात्र ही स्टेटमेंट आपल्याच कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही, हेच दाखवतात. या जिल्ह्याच्या आमदार आणि खासदारांनी भारतीय जनता पक्षावर टिका करताना थोडा विचार करून करा. कारण,…
