रस्त्यांची जबाबदारी माझीच…
आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका *⚡मालवण ता.२४-:* मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे जनता व वाहन चालक यांना त्रास होत आहे. राजकीय आरोपही केले जात आहेत. मात्र रस्त्यांची जबाबदारी माझीच आहे. हे रस्ते मे, जून महिन्यातच मंजूर करून घेतले आहेत. पावसाळा असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली…
