कळणे दुर्घटनेला दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई नाही…
तातडीने नुकसान भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांची मागणी *⚡दोडामार्ग ता.२५-:सुमित दळवी-:* कळणे येथे झालेल्या घटनेला दोन महिने होत आले तरीही तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही आहे. शासनाने पंचनामे केले आहेत तर अजून त्या पंचनाम्यानुसार आम्हाला भरपाई दिली नसून हे सर्व नुकसानग्रस्त गरीब शेतकरीच्या भावना सोबत खेळण्याचा प्रकार चालू आहे.आमचा सरकार वर…
