Global Maharashtra Breaking News

स्थानिक मावळ्यांकडून ‘प्रतापगड‘ची निर्मिती…

⚡वेंगुर्ला ता.३०-: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांचे दर्शन दिसून येत आहे. यासाठी गेले काही दिवस स्थानिक मावळ्यांनी अतोनात मेहनत घेऊन आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यांच्या या कार्यात अवकाळी पावसाचा अडसर निर्माण होत आहे. तरीही बाल मावळ्यांनी वेळ मिळेल तसे किल्ले बनविले आहेत. कॅम्प-देऊळवाडा येथील शंभूराजे मित्रमंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

Read More

साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम अपात्र…

अर्जदार सुरज वर्दम यांच्या वतीने अॅड. विलास परब यांचा युक्तिवाद.. कणकवली : तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच तथा सदस्य प्रज्वल पांडुरंग वर्दम यांना निवडणूक खर्च विहित कालावधीत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी धक्का मानला जात आहे. सुरज सुरेश वर्दम यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ब)(1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read More

डिगस तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी…

आमदार निलेश राणे यांचे निखिल कांदळगावकर यांनी व्यक्त केले आभार.. कुडाळ : तालुक्यातील डिगस-चोरगेवाडी येथील तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याबाबद्दल श्री. कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.राज्य शासनाच्या प्रादेशिक…

Read More

बांदा दूध संस्थेकडून शेतकऱ्यांना तब्बल ९ लाख ६१ हजारांचा बोनस वितरण…

⚡बांदा ता.३०-: येथील बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित, बांदा यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 9 लाख 61 हजार 807 रुपये इतका बोनस वितरित केला आहे. हा बोनस दूध पुरवठ्याच्या 10 टक्के प्रमाणात देण्यात आला असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये प्रथम क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी जयदीपक गवस यांना…

Read More

किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आढळला भल्यामोठ्या शार्क माशाचा सांगाडा…

⚡मालवण ता.३०-:मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचे दिसून आले. मात्र समुद्र खवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तेथपर्यंत पोचणे कठीण बनले आहे. समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग…

Read More

दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही…

मंत्री उदय सामंत:संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना निश्चित वाढणार.. ⚡सावंतवाडी ता.३०- : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने…

Read More

महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये हीच माझी भूमिका…

आमदार दीपक केसरकर:एका मतदार संघात “चार-चार उमेदवार इच्छुक होऊ लागले तर माझाही नाईलाज होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे.. ⚡सावंतवाडी, ता. ३०-:राज्यात आपण एकत्रित सत्तेत असल्याने आमची युती मोडलेली नाही. आम्ही शेवटपर्यंत महायुतीत राहणार आहोत. मात्र, वेळ आली तर स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवलेली आहे. तरी सुद्धा युतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये, असं मला वैयक्तिकरित्या…

Read More

आता गप्प राहायचं नाही, आपली ताकद मैदानात दाखवायची…

आम.निलेश राणे: केसरकर मूडमध्ये आले आणि मैदानात उतरले तर अनेकांना आपले घराचे पत्ते बदलावे लागतील.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष हे कुडाळ मालवण मतदार संघात असून त्यानंतर सावंतवाडीत दुसरे लक्ष असून मित्र पक्षांकडून स्वबळाचा नारा देत उमेदवारांना मोठमोठे अमिष दाखवले जात आहेत, असा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे.दरम्यान…

Read More

केसरकरांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यावादींची विकास काम, त्यामुळे मीच आणलं म्हणणाऱ्यांनी काहीच आणलं नाही…

संजू परब: येत्या दोन-चार दिवसात आणखीन चार विद्यमान सरपंच शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार.. ⚡सावंतवाडी ता ३०-: सावंतवाडी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार केसरकर यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे “मीच आणलं, मीच आणलं” म्हणणाऱ्यांनी काहीही आणलेले नाही, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विरोधकांना लगावला .तर येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही आमच्या प्रयत्नांवरच जिंकणार आहोत, असा…

Read More

अनमोल प्रभागसंघ, तळवडे’ ची प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात संपन्न…

⚡​सावंतवाडी ता.३०-: ‘उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ आणि ‘कुटुंब श्री केरळ NRO’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या PRI-CBO अभिसरण प्रकल्पांतर्गत ‘अनमोल प्रभागसंघ, तळवडे’ ची एकदिवसीय ‘प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा’ बुधवार २९ ऑक्टोबर रोजी मळगाव येथे उत्साहात पार पडली. प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरावर झालेल्या कामांचा आढावा घेणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे हा या…

Read More
You cannot copy content of this page