Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ल्यात २१ रोजी ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा संयुक्त नाट्यप्रयोग

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* कै.अनुप अशोक वेंगुर्लेकर यांच्या स्मरणार्थ गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे लौकिक प्राप्त निवड कलाकारांचा ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा अजित गाडगीळ (मळेवाड) लिखित पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात सिद्धार्थ मेस्त्री, पप्पू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, विठ्ठल गांवकर, संतोष चाळके, ओमप्रकाश चव्हाण, उदय राणे, आनंद नार्वेकर, विलास…

Read More

गोपाळ समाजाच्या शेकडो बांधवांनी घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली केला राष्ट्रवादीत प्रवेश *⚡कणकवली ता.१७-:* फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गोपाळ समाजातील शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. सातत्याने विविध पक्षाच्या नेत्यांकडून फसवणुकीला बळी…

Read More

‘चाकरमानी’ अँप राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल

आमदार नितेश राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब यांनी बनविला रोजगाराचा अँप *⚡बांदा ता.१७-:* महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन स्थळांबरोबरच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या सविस्तर माहितीचा खजिना असलेले ‘चाकरमानी’ मोबाईल अँप हे भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथे काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब याने हे…

Read More

वेंगुर्ले येथील वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यम्हणून नोंद *⚡वेंगुर्ले ता.१६-:* वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील कृष्णा गणपत कासले (५२) यांचा मृतदेह येथील विहिरीत आढळून आला. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आडेली खुटवळवाडी येथील कृष्णा कासले गेली दोन-तीन वर्षांपासून क्षय रोगाने आजारी होते. त्यांच्या…

Read More

सकला ही वैश्विक संकल्पना :डॉ.भालचंद्र मुणगेकर

डॉ.सतीश पवार लिखित ” सकला ” मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन *⚡कणकवली ता.१६-:* सकला ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती संपूर्ण भारतीय संस्कृतीची, वांडमयाची, साहित्याची, नाट्यकृतीची, कादंबरीची नायिका आहे. सकला ही एक वैश्विक संकल्पना आहे. ती एक जबाबदारी आहे. ती नुसती प्रेमिका नाहीय.. तिच्यातील स्वाभिमान जागा करणं, तिच्यातील स्वतंत्र व्यक्तित्व मान्य करणं, तिला सन्मानाने वागवणं हा…

Read More

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्भर गुणांची आवश्यकता…

कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांचे प्रतिपादन… *⚡मालवण ता.१६-:* आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने विध्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत अवांतर वाचन केले पाहिजे. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्धार म्हणजेच स्वयंनिर्धार या गुणांची आवश्यकता असते आणि ही त्रिसूत्रीच प्रत्येकाला सर्वोच्च यशापर्यंत पोहोचवते असे प्रतिपादन कणकवली येथील कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांनी येथे बोलताना केले….

Read More

स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर कायम

ओरोस ता १६ -: देशातील ग्रामीण भागासाठी सुरू असलेल्या स्वच्छता सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आगे कूच करीत असलातरी राज्यात तिसऱ्या नंबर वर असलेल्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान गाठले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने दुसरे स्थान कायम टिकविले असलेतरी पहिल्या स्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या तुलनेत ४ हजार ५८२…

Read More

वाळू सदृश्य गाळाने कोकणातील खाड्या बुजल्या…

गाळ उपसा करण्यासाठी शासनाने करावी आर्थिक तरतूद; जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) कोकणमधील खाड्या वाळू सदृश्य गाळाने पूर्णतः बुजल्या असून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्या व नद्या मधील गाळाचा उपसा करण्याबाबत पाठपुरावा करून ठोस उपाययोजना झालेली नाही. वाळू सदृश्य गाळ न काढला गेल्यास चिपळूण, खेड सारख्या आपत्ती भविष्यात पुन्हा येऊन…

Read More

एनसीसी मध्ये २२ विद्यार्थ्यांची निवड

*⚡मालवण ता.१६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची भरती प्रक्रिया पार पडली. यात २२ विद्यार्थ्यांची निवड झाली. सिंधुदुर्गं महाविद्यालयामध्ये एनसीसी भरतीसाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग आर्मी ऑफिसर आले होते. प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी त्यांचे स्वागत केले….

Read More

युवापिढीला वाचनाची सवय लावूया

विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी.जे.कांबळे यांनी केले आवाहन *⚡कणकवली ता.१६-:* आजच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवायची असेल तर युवापिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी वाचनप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच तरुणाईने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम व संसदपटू बॅ. नाथ पै या थोर तत्त्वज्ञानी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहन विद्यामंदिरचे…

Read More
You cannot copy content of this page