Global Maharashtra Breaking News

मालवण नगरपरिषदेतर्फे उद्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे मालवण शहरात होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार…

Read More

कासरल गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.२४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. माजी आम.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते तरुणांनी मनसेचा झेंडा हातात घेतला. यावेळी उपविभाग प्रमुखपदी रणजित सावंत राजेश सावंत, लक्ष्मण बागवे, समीर सावंत, सिद्धेश सावंत, सागर सावंत,…

Read More

अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळावा

*⚡कणकवली ता.२४-:* अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र् राज्य यांच्या वतीने चर्मकार समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. जय पॅलेस मंगल कार्यालय,कोल्हापूर – गारगोटी रोड झाडाच्या गणपती जवळ,कळंबा, ता.करवीर येथे करण्यात आले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र् चर्मकार समाज संघटनेच्या कोकण विभागाचे प्रमुख…

Read More

इचलकरंजी संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

आम. प्रकाश आवडे स्वागताध्यक्ष तर कादंबरीकार सुशील धसकटे प्रमुख पाहुणे *⚡कणकवली ता.२४-:* इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे इचलकरंजी येथे रविवार 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आवाडे स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाला कादंबरीकार सुशील धसकटे (पुणे) यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात…

Read More

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली ना. अजित पवार यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर झाली चर्चा *⚡कुडाळ ता.२४-:* खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज वित्त व नियोजन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोविडमुळे…

Read More

शहरात जीओ चे काम सुरळीत…

हे तर राजकीय पुढाऱ्यांचे राजकारण; नगराध्यक्ष संजू परब यांची विरोधकांवर टीका *⚡सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी शहरात जिओ चे काम सुरळीत सुरु असून, कोणत्याही नागरिकांची त्याबाबत नगरपालिकेत तक्रार दाखल नाही. केवळ राजकीय पुढारी यावर राजकारण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. यावेळी सावंतवाडीच्या विकासासाठी कितीही जणांना अंगावर घेण्यासाठी तयार असून, जीओ नेटवर्क भविष्यात महत्त्वाचे…

Read More

आमदार केसरकर हे गंगू तेली…

नगराध्यक्ष संजू परब यांची जोरदार टीका; उंची बघून टीका करा… *⚡सावंतवाडी ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजा भोज असून, आमदार केसरकर हे गंगू तेली आहेत. त्यानी आपली उंची बघून टीका करावी, अशी जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आमदार केसरकर हे जनतेशी खोटं बोलून लोकांची…

Read More

समानवता’ ट्रस्टला सुनील तळेकर ट्रस्टचा विशेष पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : येथील सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे.सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने अनेक सामाजिक कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविले जातात. स्व. सुनील तळेकर यांच्या २६ नोव्हेंबर या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा विशेष पुरस्कार ‘समानवता ट्रस्ट’ सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे….

Read More

अवकाळीमुळे भातपिकासह नाचणी पिकाचेही नुकसान

आठ महिने झाले तरी पावसाळा *⚡बांदा ता.२४-:* बांदा दशक्रोशीत मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या भात पिकाचे नुकसान झाले तर उभे असलेले नाचणी पिक आडवे होऊन गळू लागले आहेत. भातकापणी पूर्णत्वास येत असतानाही सलग आठ महिने सुरू असलेला पाऊस शेतकऱ्याची मात्र काही केल्या पाठ सोडेना. निदान आता तरी अधिकाऱ्यांनी शेतात उतरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी….

Read More

मळेवाड येथील प्रथमेश नाईक याची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

१९ वर्षाखालील संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड *⚡सावंतवाडी ता.२४-:* मळेवाड नाईकवाडी येथील प्रथमेश चंद्रकांत नाईक याची १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रथमेशने गेली तीन वर्ष लेदर बॉल क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र अंडर -१९…

Read More
You cannot copy content of this page