Global Maharashtra Breaking News

जिल्हा न्यायालयात उद्या कंटयुनियर लीगल एज्युकेश कार्यक्रम

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे आयोजन;उच्च न्यायालयाचे विशेष वकील उज्वल निकम, उच्य न्यायालय न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, प्रकाश नाईक यांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी ता ०७ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे कंट्यूनीयर लीगल एज्युकेशन प्रोग्राम (CLEP)चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाचे…

Read More

स्थानिक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा परप्रांतीय व्यापाऱ्यांवर कारवाई करा…

मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांचे मुख्याधिकाऱ्याना आवाहन.. *⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनधिकृत असलेल्या परप्रांतीयांवर कारवाई करायचे सोडून, स्थानिक गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, सावंतवाडीचे मुख्याधिकारी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाई करत आहेत. आज…

Read More

… तोपर्यंत विकास कामांचा दर्जा टिकवण्‍याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी ;

माजी नगराध्यक्ष गिरप यांचे आवाहन *⚡वेंगुर्ले ता.०७-:* सत्‍ताधारी, विरोधक व प्रशासन हे एक कुटुंब आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही नगरपरिषदेच्‍या रथाची दोन चाके आहेत सर्वांनी एकत्र येवून एकदिलाने काम केल्‍यास सर्व काही शक्‍य होऊ शकते याचे ज्‍वलंत उदाहरण म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेने या पाच वर्षात केलेली अद्वितीय अशी विकास कामे आहेत असे प्रतिपादन माजी नगराध्‍यक्ष दिलीप…

Read More

भाजपाच्या टीमवर्कमुळेच आघाडी सरकारला आम्ही पुरून उरलो:अतुल काळसेकर

किसान मोर्चा शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल *⚡कणकवली ता..०७-:भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूकीत धनशक्तीचा नाही तर हा भाजपाच्या नेटवर्कचा विजय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही…

Read More

विविध विकासकामांचे उद्घाटन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यामातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात बालोद्यान, सागर किनाऱ्यावरील गॅझेबो, चेंजिंग रुम यांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता

मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोटर सायकल रॅली, स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटी मोटरसायकल रॅली, जेटी ते किल्ला स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा…

Read More

शामल मांजरेकर यांना ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव’ पुरस्कार

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री शामल शंकर मांजरेकर (पिळणकर) यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्यावतीने मांजरेकर-पिळणकर यांना सुप्रसिद्ध अभिनेते कथा रात्रीस खेळ चाले ‘अण्णा नाईक’ फेम माधव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात…

Read More

वडाचापाट येथील शांतादुर्गा देवीचा १६ पासून जत्रोत्सव

*⚡मालवण ता.०७-:* बागायत वडाचापाट येथील आदिशक्ती स्वयंभू शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव १६ ते २१जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०. वा. देवीच्या पाषाणावर जलाभिषेक, नामस्मरण, महाआरती रोज सायंकाळी ७ वा. होणार आहे. १७ रोजी सकाळी ८ ते १२.३० वा. कलशारोहण वर्धापन दिन, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भराडी…

Read More

२५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष अभियान राबवणार

कणकवली पंचायत समिती सर्वसाधारण सभेत विविध प्रश्नांवर चर्चा *⚡कणकवली ता.०७-: चांगल्या पद्धतीने रोजगार हमी योजना अंमलबजावणी केली जात आहे.आगामी काळात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाकामांचे नियोजन गावात करावे. पियाळी नदी पात्रात सिलिका मायनींगचे दूषित पाणी सोडले जात आहे. त्या संदर्भात तहसीलदारांसोबत बैठक घेऊन संयुक्त पाहणी करूयात. येत्या काळात २५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र…

Read More

आंनदाश्रम’ला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य *⚡कणकवली ता.०७-: पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत श्री. सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ओरोस येथील आंनद आश्रम येथे वृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बबन काका, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, भास्कर राणे, स्वप्नील आजगावकर, शैलेश भोगले,बाळू मिस्त्री,…

Read More
You cannot copy content of this page