नितेश राणे निर्दोष असते तर जेलची हवा खावी लागली नसती: आ.वैभव नाईक
कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी) आ.नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नितेश राणे संतोष परब हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी असल्यानेच त्यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी झाली. त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसता ते निर्दोष असते तर जेलची हवा त्यांना खावी लागली नसती.असा टोला कुडाळ- मालवण मतदार संघाचे आम.वैभव नाईक यांनी लगावला आहे. आम.वैभव…
