Headlines

Global Maharashtra Breaking News

“तो” भीतीदायक आम्रवृक्ष नगरपालिकेने तोडला

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-वेंगुर्ले नगरपरीषद हद्दीत रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनाथाश्रमाच्या कंपाऊंटमध्ये असलेले जुनाट भला मोठा आम्रवृक्ष अखेर नगरपरीषेदेने धोकादायक असल्याचे पाहून आज बुधवारी तोडल्याने नागरीक, विद्यार्थी, पालक व हायस्कुलचे शिक्षक यांच्यातील वृक्षाबद्दलची भिती दूर झाली.  दरम्यान, सदरच्या धोकादायक आम्रवृक्षाबाबत वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व वेंगुर्ले तहसिलदार यांना तो वृक्ष…

Read More

आम. नितेश राणे यांनी केली शेतीत नांगरणी आणि भात लावणी;वरवडे गावात रमले शेतात

कणकवली 7 जुलै (प्रतिनिधी)-भाजपाचे आम.नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली.बैलांचे औत धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले. आम.नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात केली. बैलांना नांगर जुंपून जमिनीची उखळ घातली. त्याचप्रमाणे चिखल केला. त्यानंतर भात लावणी करण्यात आली .यावेळी त्यांच्यासोबत गावातील शेतकरी आणि भात…

Read More

कणकवलीत उड्डाण पुलावरील सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक;दोघांचा मृत्यू

⚡कणकवली ता.०७-: मुंबई गोवा महामार्गावरील तळेरेहून कणकवलीला दुचाकीने येत असताना उड्डाण पुलावर असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील अमरेश विठ्ठल तेंडोलकर ( ४५ , कणकवली – कांबळेगल्ली ) व विराज विजय चौकेकर ( २ ९ , चौके , मालवण ) हे दोघे मृत्यूमुखी पडले . हा अपघात कणकवली येथील एस हायस्कूलनजीक बुधवारी रात्री १२…

Read More

…आणि एका रात्रीत कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवला

प्रश्न धक्कातंत्राने सोडवण्याचा प्रयत्न;जुना पुतळा जाग्यावर जैसे थे ⚡कणकवली ता.०७-: कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण प्रश्न चर्चेत असताना गुरुवारी अचानक धक्कातंत्राने कणकवली नगरपंचायतने सुचवलेल्या जागेवर नवीन पुतळा बसवण्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.कणकवली नगरपंचायतने ज्या ठिकाणी 500 चौरस मीटर जागा पुतळ्याच्या स्थलांतरणासाठी सुचवली होती, त्या जागेतच हा पुतळा बसविण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1244.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 16.8 (1131.7), मालवण- 38.2 (1201.5), सावंतवाडी- 60.9 (1447.5), वेंगुर्ला- 48.2…

Read More

व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ.सी. विभागामार्फत कृषी दिन साजरा

⚡बांदा ता.०७-: मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ,सी.विभागामार्फत नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. एम.एस.एफ.सी.मधील शेती विभागातून कृषी दिना निमित्ताने सुपारी रोपांची लागवड करण्यात आली. या विभागात शेती विषयक सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी करत असतात. नर्सरी प्रशिक्षण, पशुसंवर्धन या संदर्भातील अभ्यासक्रम या विभागातुन आठवी ते दहावी मधील विद्यार्थी शिकत…

Read More

शासन निर्देशानुसार प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होईपर्यंत कारवाई नको

प्लास्टिक पिशव्या बंदी प्रकरणी व्यापाऱ्यांची मागणी;मुख्याधिकारी जिरगे यांची घेतली भेट मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरात नगरपालिकेने प्लास्टिक बंदी नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्यानंतर मालवणातील व्यापारी बांधवांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत शासन नियमानुसार निश्चित करण्यात आलेल्या प्लास्टिक वापराच्या पिशव्या मार्केट प्रथम उपलब्ध होईपर्यंत प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली. दरम्यान,…

Read More

तिलारी धरण ओव्हर फ्लो

⚡दोडामार्ग ता.०७-: सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे धरणाच्या साडव्यातून ओव्हर फ्लोव पाणी जातं होते. त्यामुळे नदीकाठच्या गावानी सतर्क राहण्याची गरज आहे.

Read More

आ वैभव नाईक यांनी केली गटार खोदाईची पाहणी

ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष ⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी घेत आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. नाईक यांनी शहरात गटार खोदाईचे काम घेतलेल्या नाशिकच्या ठेकेदाराला जाब विचारत खडे बोल…

Read More

घाटातील गटाराचे काम न झाल्याने आंबोली घाट खचण्याची शक्यता…

प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर; तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करा… ⚡आंबोली,ता.०७ अनिल चव्हाण-: येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी…

Read More
You cannot copy content of this page