प्रयत्नात सातत्य असेल तरच ध्येय गाठणे शक्य: सौ.वैशाली राजमाने
कणकवली महाविद्यालयात दीक्षांत समारंभ उत्साहात कणकवली ता.०९-:* “महाविद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाचे आणि सुसंस्काराचे केंद्रे असतात. येथे मिळालेल्या माहिती व ज्ञानाचा व्यवहारात योग्य उपयोग करायला शिकले पाहिजे. आजकालच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नये. कठोर अभ्यास आणि प्रयत्नात सातत्य असेल तर जीवनातील कोणतेही उच्च ध्येय आपण सहज गाठू शकतो. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्व…
