ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या भातशेती नुकसानीची भरपाई नाही
जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी ता २२ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याला १८ महिने होऊन गेले तरी अद्यापही कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही. याबाबत आज कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे….
