Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली सरपंचपदी भाजपच्या सावित्री पालेकर

शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभवउपसरपंच पदी दत्तू नार्वेकर कायम ⚡आंबोली. ता,२७ अनिल चव्हाण-: येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सावित्री वामन पालेकर यांची निवड झाली आहे.तर उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे राहिले.आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली.यात भाजप कडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी अर्ज भरला होता. शिवसेनेकडून काशीराम राऊत यांनी अर्ज भरला होता.यावेळी दत्तू नार्वेकर यांनी…

Read More

धामापूर चौके रस्त्यावर विचित्र अपघात

मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच;वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण घालण्याची गरज मालवण दि. २७ ( प्रतिनिधी )चौके धामापूर कुडाळ मार्गावर गेले काही दिवस अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चौकेच्या दिशेने जाणाऱ्या GA 09 – V – 9123 या भरधाव डंपरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअर च्या…

Read More

नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील
ज्येष्ठ नागरिकांना कल्पवृक्ष वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांचा उपक्रम ⚡कणकवली ता.२७-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वतीने कल्पवृक्ष झाडांचे वाटप नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील ज्येष्ठ नागरिकांना कनेडी शिवसेना शाखेमध्ये करण्यात आले. यावेळी पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, हरकूळ बुद्रुक…

Read More

शारदा ग्राम संघ मळगाव महिला बचत गटाच्या महिलांनी घातला नवा पायंडा

समाजातील विधवा प्रथेसारख्या कुप्रथा पाळणार नसल्याचा केला निर्धार ⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ -: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) या संस्थेअंतर्गत शारदा ग्राम संघ मळगांव, या महिला बचत गटाच्या महिलांनी या महिलांनी विधवा प्रथेसारख्या कु प्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार केला आहे. या निर्धारा अंतर्गत या महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या शासन…

Read More

शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी दत्तात्रय तवटे तर चेअरमनपदी डॉ. राजश्री साळुंखे

सचिवपदी विजयकुमार वळंजु यांची फेरनिवड ⚡कणकवली ता.२७-; येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय रामचंद्र तवटे यांची तर चेअरमन पदी डॉ. सौ. राजश्री संदीप साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी श्री विजयकुमार जगन्नाथ वळंजु यांची फेरनिवड झाली आहे.नूतन विश्वस्तामध्ये अनिल लक्ष्मण…

Read More

शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा…

राजू बेग; मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने केली मागणी; .. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा हायवे लगत मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळलेली असून सदर रस्ता खचल्याने तो धोकादायक झालेला आहे त्यामुळे तिकडून जाणारी अवजड वाहने त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी…

Read More

सिंधुदुर्गात भाजप व राणेंना सत्तेपासून दूर करणार

बाळा गावडे : शिवसेनेची जिल्ह्यात असलेली ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ ⚡सावंतवाडी ता.२८-: भाजपला सत्तेपासून दूर व राणेंना बाजूला करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाळा गावडे यांनी दिली.दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची जिल्ह्यात असलेली ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ असंही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत शिवसेना प्रवेशानंतर…

Read More

आ केसरकर यांचे दिवस जवळ आले

लवकरच त्यांना बोजा बिस्तारा गुंडाळावा लागणार;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२७-: आमदार दीपक केसरकर यांचे दिवस आता जवळ आले असून, लवकरच त्यांना त्यांचा बोजा बिस्तारा गुंडाळून घरात बसवू असा इशारा तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. आमदार दीपक केसरकर हे गेले काही दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असून, त्याला…

Read More

५० कोटी घेवून भाजप सोबत गेलेले केसरकर किती दिवस सत्ता टिकविणार ?

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा प्रश्न ⚡सावंतवाडी ता.२७-: पन्नास कोटी घेऊन भाजप सोबत सत्तेत गेलेले दीपक केसरकर हे किती दिवस सत्ता टिकवणार असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील मतदार संघात फिरकत नसून, केवळ सत्तेसाठी आणि मंत्रिपदाच्या हव्यासापोटी…

Read More

५० कोटी घेवून भाजप सोबत गेलेले केसरकर किती दिवस सत्ता टिकविणार ?

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा प्रश्न ⚡सावंतवाडी ता.२७-: पन्नास कोटी घेऊन भाजप सोबत सत्तेत गेलेले दीपक केसरकर हे किती दिवस सत्ता टिकवणार असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील मतदार संघात फिरकत नसून, केवळ सत्तेसाठी आणि मंत्रिपदाच्या हव्यासापोटी…

Read More
You cannot copy content of this page