Global Maharashtra Breaking News

तहसिलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, पोलीस आणि बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करावी

पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय रहा;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ता.२७-:* ज्या ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स होत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय राहिले पाहिजे. कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन…

Read More

मोटारसायकल धडक बसून पादचारी गंभीर जखमी

मळगाव रेल्वे स्टेशन येथील घटना; कुत्रा आडवा आल्याने झाला अपघात सावंतवाडी ता.२६-:* कुत्रा आडवा आल्याने भरधाव मोटारसायकलची धडक पादचाऱ्यांना बसल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले हा अपघात पावणे नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात घडला. रेल्वे स्टेशन दिशेने वडखोल येथिल मोटारसायकल स्वार भरधाव वेगात जात असताना अचानक कुत्रा आडवा आला यावेळी कुत्र्याला वाचविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या…

Read More

“अर्चना फाउंडेशन’च्या आधार अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती एकाच केंद्रावर उपलब्ध वेंगुर्ला ता.२६-:* “अर्चना फाउंडेशन’ यांच्याद्वारे मोफत नवीन आधार कार्ड व दुरुस्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष “आधार अभियान 2022′ यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे यशस्वी शिबिर आयोजित करण्यात आल्यानंतर सावंतवाडी येथे “आधार अभियानांतर्गंत’ मोफत शिबिराचा लाभ नागरिकांकडून घेतला जात असून या अभियानाचे…

Read More

टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल…

अमित सामंत; पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्थांच्या समस्या सोडवा… *⚡कुडाळ ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दिला असून, पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्ताच्या समस्या सोडवा त्यांना न्याय मिळवून द्या आणि त्यानंतरच टोल वसुली सुरू करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी…

Read More

तर गावा गावात वैभव नाईक आणि त्यांच्या कंपनीवर गुन्ह्यांचा कलम ४२० चा नावाचा पर्वत तयार आहे-:धोंडी चिंदरकर…

मालवण ता.२६-:* प्रत्येक ठिकाणी दिलेली खोटी आश्वासने आणि वाटलेली पत्रे एकत्र केली तर लोकांची फसवणूक केली म्हणून आम वैभव नाईक यांच्या विरोधात कलम ४२० चा पर्वत तयार होईल असा सणसणीत टोला भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावत आम वैभव नाईक यांनी देवबाग बंधाऱ्याच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असेही पत्रकात म्हटले आहे सागरी अतिक्रमण ग्रस्त…

Read More

नाचता येईना अंगण वाकडे अशी माजी खासदार निलेश राणे यांची अवस्था…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका… मालवण (प्रतिनिधी) निधी मंजुरीचे केवळ पत्र आणले म्हणून विकासकाम होत नाही. निविदा प्रक्रिया नसताना, कार्यारंभ आदेश नसताना देवबागवासियांची दिशाभूल करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी आपले अज्ञानपण दाखवत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते बंधाऱ्याचे भूमीपूजन करण्याचा घाट घातला. स्वतः खासदार असतांना निलेश राणे यांनी जनतेसाठी केंद्रातून किती निधी आणला. नाचता…

Read More

सिंधुदुर्गच्या पर्यटन बाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी व्हॉटसॲप नंबर व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करा…

जिल्हा व्यापारी संघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवेदनाद्वारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी… मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्गातील पर्यटनाबद्दल पर्यटकांना बरा-वाईट अभिप्राय नोंदविण्यासाठी राज्य पर्यटन विभागामार्फत एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविले आहे. निवेदनात वाळके यांनी म्हटले…

Read More

डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखाचा निधी मंजूर…

ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन… मालवण : (प्रतिनिधी) डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखांचा निधी जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती यांनी मंजूर करून घेतला. या रस्ता कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता कामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. हिवाळे…

Read More

वेंगुर्ला हायस्कूलच्या १९९२ -९३ बॅचचा स्नेहमेळाव्याचे २७ मे ला आयोजन…

बांदा/प्रतिनिधी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला १९९२ -९३ सालच्या दहावी वर्गाचे विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ मे रोजी होणार आहे. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजता एकत्र येणार आहेत.त्यानंतर दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस स्नेहमेळावा होणार आहे. २९ वर्षापूर्वीच्या सर्वत्र विखुरलेल्या आपल्या शालेय मित्रांना एकत्रित भेटण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

..तर संपूर्ण गाव वीज बीले भरणार नाहीत

मडुरा ग्रामस्थांचा वीज वितरणला इशारा;बांदा सहाय्यक अभियंत्यांना घेराव बांदा ता.२६-:* मडुरा गावात वारंवार होणार्‍या वीजेच्या खेळखंडोबा बाबत स्थानिकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना घेराव घालत जाब विचारला. दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत वीज खंडीत होत असल्याबाबत स्थानिक आक्रमक झाले. तसेच वीज वाहिन्यांवरील वाढलेली झुडपे, उघड्या अवस्थेतील डीपी बॉक्स, जीर्ण वीज वाहिन्या याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात…

Read More
You cannot copy content of this page