Global Maharashtra Breaking News

देवगड हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

⚡देवगड ता.२७-: येथील शेठ हायस्कूलमध्ये मार्च 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक संजीव राऊत, स्थानीय समितीचे खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य आणि माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, पर्यवेक्षक तानाजी पाटील, दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित…

Read More

अंमली पदार्थ, व्यसनापासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे आवाहन देवगड ता.२७-: तरुण पिढी ही अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहे. आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी. मादक पदार्थाचा वापर मानवी मोठ्या प्रमाणात होतो .त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी व तरुणांनी अमली पदार्थापासून व व्यसनाधीनतेपासून दूर रहावे .व आपले…

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत समर्थ पाटील चौथा

बांदा केंद्र शाळा १ चा विद्यार्थी ⚡बांदा ता.२७-: शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटातून चतुर्थी क्रमांक मिळविला. त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, शिक्षक, आईवडील सौ राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समर्थ याने यापूर्वी देखील जिल्हा,…

Read More

वाफोली डोंगरीकर हॉटेलं नजीक तिलारी कालव्यासाठी खोदण्यात आला आहे चर

माती वाहून गेल्याने पडलेत मोठे खड्डेजीवितहानी होण्याची शक्यता: नागरिक संतप्त ⚡बांदा ता.२७-: बांदा – दाणोली -आंबोली रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल समोर तिलारी पाटबंधारे विभागाच्या पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरातील माती वाहून गेल्याने याठिकाणी जीवघेणे भलेमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावर आडावा चर खोदल्याने भरावासाठी टाकलेली माती वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विशेषतः…

Read More

बंडखोर सामंत, केसरकर यांना न दुखवता आमदार नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’…

मनसेचे अमित इब्रामपूरकर यांची टीका.. ⚡मालवण ता.२७-: बंडखोर सामंत,केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. वैभव नाईक शिवसेनेचे सर्व आमदार जरी गेले तरी मी शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत आहेत. .सेनेच्या कार्यकर्त्याना स्वतः फटाके देऊन,गाडीतून झेंडे,बॅनर नेऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत. पण…

Read More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण

⚡मुंबई दि.२७-: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे. करोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. अजित पवार डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

Read More

गतवर्षीची पावसाची सरासरी भरेना

४०९ मिमी पाऊस पडला आहे कमी सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पाउसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ७८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोद झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ४०९ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी सरासरी १०१९.६ मिलीमीटर तर यावर्षी केवळ ६१०.५ मिलीमीटर एवढाच पाऊस…

Read More

उमेश तोरसकर जिल्हा पत्रकार संघाचे नवीन अध्यक्ष

सचिव देवयानी वरसकर: वार्षिक सभेत पदाधिकारी, कार्यकारिणी निवडी बिनविरोध ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी पुढील दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश तोरसकर यांची तर सचिव म्हणून देवयानी वरसकर यांची एकमुखी निवड करण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश जेठे यांच्या…

Read More

भोसले पॉलिटेक्निकमध्ये २९ जून रोजी ‘वेध भविष्याचा…’

१० वी / १२ वी विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व नोकऱ्यांबाबत मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये उद्या बुधवार, २९ जून रोजी सकाळी १०वा. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘वेध भविष्याचा, तंत्रशिक्षण निवडण्याचा ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, अभ्यासक्रमाचे स्वरूप तसेच प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच…

Read More

पालकमंत्री सामंत आणि आमदार केसरकर केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी शिंदे गटात दाखल

आमदार वैभव नाईक यांचा आरोप ⚡सावंतवाडी,ता.२७-: पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर हे केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी शिंदे गटात दाखल झाले आहेत.भले त्यांना मंत्रीपद मिळेल परंतु ते निष्ठावंत न राहता “गद्दार” म्हणून ओळखले जातील. निष्ठावंत शिवसैनिक त्यांना कधीही थारा देणार नाहीत, असा आरोप शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यांनी केला.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More
You cannot copy content of this page