Global Maharashtra Breaking News

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

8 जुलै रोजी ओरोस येथे बैठकीचे आयोजन ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारीपतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. सदरील निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरीही यापूर्वी सन 2015 मध्ये पतसंस्थेचे माजी चेअरमन चंद्रशेखर उपरकर व सखाराम सपकाळ यांचेसह कांही आजीमाजी संचालकानी उमेदवारी…

Read More

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमचा धर्मग्रंथ:प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले

⚡कणकवली ता.०५-:छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक ,शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते,विशाल मनाचे राजे व एक लोकनेते होते.त्यांनी तळागाळातील बहुजन वर्गास समाजातील मुख्य प्रवाहात आणले.त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.समाजात समानता प्रस्थापित करायची असेल तर आधी जातीभेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी…

Read More

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 272.666 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 60.95 टक्के भरले आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-38.6170, अरुणा -2.8133, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.509,नाधवडे-1.100,ओटाव-0.225, देंदोनवाडी – 0.546, तरंदळे -1.500, आडेली-0.658, आंबोली – 1.558, चोरगेवाडी– 1.360, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.786, सनमटेंब-1.685, तळेवाडी- डिगस-0.647, दाभाचीवाडी-1.076,…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टी

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पाऊस ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड वगळता सर्वच तालुक्यात पावसाने शतक पार केले आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून…

Read More

मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग बंद काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा,…

Read More

नरडवे रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

⚡कणकवली ता.०५-: नरडवे रोडवर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नरडवे रोडवर सांगवे हवामान केंद्राजवळ हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काल देखील या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीच विस्कळीत झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान याबाबत भाजपा पदाधिकारी सुरेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी…

Read More

अवजड वाहतूक मी शुटींग करतो तर पोलिस का पळतात…?

पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला पोलिसांच्या भूमिका बाबत शंशय* ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाटात अवजड वाहतूक सुरू असताना मी त्यावेळेस शूटिंग करत होतो त्यावेळी “त्या” ठिकाणावर असलेले पोलीस हे देखील पळाले, पोलिसांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शंका व्यक्त केली आहे.

Read More

आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद करा

राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाटात अवजड वाहतूकीला बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात घाटातून अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे यावर लक्ष घालून तात्काळ अवजड वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी बांधकाम आधिकारी सौ. अनामिका चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी पधिकारी यांनी भेट घेऊन केली आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष…

Read More

शोर्याबद्दल पोलीस हवालदार दत्ता देसाई यांचा आंबोली आणि गेळे ग्रामस्थांकडून सत्कार.

⚡आंबोली, ता.०५ अनिल चव्हाण-: शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती.ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात…

Read More

रस्त्यावर झाड कोसळल्याने बांदा – दोडामार्ग वाहतूक ठप्प….

बांदा/प्रतिनिधीबांदा -दोडामार्ग राज्य मार्गावार पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड पडले त्यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टाळली. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता…

Read More
You cannot copy content of this page