Global Maharashtra Breaking News

बिडवाडी हायस्कुलमध्ये वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम

सुभाष पुराणिक , विनोद बेलवाडकर यांनी केले मार्गदर्शन ⚡कणकवली ता.१४-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग, सामाजिक वनिकरन विभाग सिंधुदुर्ग व सामाजिक वनिकरन विभाग कणकवली यांच्यावतीने बिडवाडी हायस्कुल मध्ये वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमामध्ये विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक , वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर – यांनी प्रशालेच्या आवारामध्ये वृक्षलागवड करून कार्यक्रमाची…

Read More

कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कातकरी बांधवांचे धरणे आंदोलन

आश्वासनांती आंदोलन मागे मात्र पुन्हा ठिय्या छेडण्याचा इशारा ⚡कणकवली ता.१४-: -कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, “कातकरी, आदिवासी एकजुटीचा विजय असो’, ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ यासारख्या घोषणांनी कातकरी बांधवांनी परिसर निनादून सोडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी कणकवली येथील…

Read More

माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळी मॅडम यांच्या हस्ते मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन…

मर्डे सरपंच संदीप हडकर आणि सर्व सदस्यांचा स्तुत्य उपक्रम;मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने कांबळी मॅडम यांचा भव्य नागरी सत्कार… ⚡मालवण ता.१४-: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मर्डे ग्रामपंचायत ध्वजवंदन मसुरे येथील माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळे यांच्या शुभहस्ते करून मर्डे सरपंच संदीप हडकर उपसरपंच पिंट्या गावकर , ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर आणि सर्व सदस्यांनी एक अनोखा…

Read More

लायन्स क्लबतर्फे मालवण बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.१४-: भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मालवण बस स्थानक येथे लायन्स क्लब ऑफ मालवण तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे व आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मोहिमेत बस स्थानक परिसरातील कचरा व झाडी यांची सफाई करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ….

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तोंडवली-बावशी ग्रा.पं.च्यावतीने विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.१४-: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी या गृप ग्रामपंचायतच्यावतीने सोमवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा.विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम,महीलांचे कार्यक्रम तसेच विविध मान्यवर मंडळींचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.या गौरवात तोंडवली बावशीचे सुपुत्र प्रसिद्ध कवी अजय कांडर, तोंडवली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वसंत सावंत, बावशी येथील बँक…

Read More

टेरेस वरून खाली कोसळल्याने एका इसमाचा मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१४-: बिल्डिंगच्या टेरेस वरून कोसळून खाली पडल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी जुना बाजार परिसरात घडली आहे. यावेळी तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतची माहिती जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.

Read More

भारतीय मजदूर संघाच्या 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

⚡कणकवली ता.१४-: भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हाच्या बांधकाम कामगार व घरेलू कामगार, ईश्रम कामगार आणि सर्व कामगार यांनी आपल्या प्रश्नांसाठी वाचा फोडण्यासाठी उद्देशाने 17 ऑगस्ट 2022 रोजी ठिक 10 वा. ओरोस फाटा येथुन जिल्हाधिकारी कार्यालयात व सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे भव्य मोर्चामध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

सर्वसामान्य, शोषितांना न्याय मिळवून देण्यामध्ये
विधी सेवा प्राधिकरणचे महत्वाचे योगदान

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: सर्वसामान्य नागरिक, शोषितांना न्याय मिळवून देण्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण व त्यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या लोक अदालतचे महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती प्रकाश नाईक, मंत्री दीपक केसरकर, ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, विधी सेवा प्राधिकरण सदस्य…

Read More

रानभाज्यांचे संगोपन आणि माहिती करून घेणे काळाची गरज:संदीप राणे

फोंडाघाटमध्ये रानभाज्या प्रदर्शन व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन शिबीर ⚡कणकवली ता.१४-: फोंडाघाट गावापासून सुरू होणारा पश्चिम घाट, हा जैवविविधतांचा वारसा असलेले स्थळ म्हणून शासनाने जाहीर केला आहे. ह्या जंगलात मिळणाऱ्या रानभाज्या आपण दुर्लक्षित केल्या आहेत. लागवडीखाली केली जाणारी शेती आणि ती सोडून शिल्लक राहिल्या त्या जंगलात व आपल्या आजूबाजूला मिळतात त्या रानभाज्या.जेव्हा आपल्या हातातून काही निसटत…

Read More

स्वातंत्र्याच्या उज्वल इतिहासाला उजाळा हीच खरी देशभक्ती: लेफ्ट. डॉ. राज ताडेराव

 ⚡कणकवली ता.१४-:      ५६५ संस्थांमध्ये विभागलेला हा देश होता पण आपण एक आहोत ही भावना ब्रिटिश राजवटीत निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीला विरोध करण्याचे काम महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सर्वप्रथम केली. त्याची सुरुवात रामोजी समाजाकडून झाली. कडवट क्रांतिकरकांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असून आपण स्वातंत्र्याच्या उज्ज्वल इतिहासाला दिलेला उजाळा हीच खरी देश भक्ती असे प्रतिपादन इतिहास…

Read More
You cannot copy content of this page