वृक्ष संवर्धनातून समाजामध्ये आदर्श घडवा
सतीश सावंत ;कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून रायवळ आंबा लागवड ⚡कणकवली ता.१७-: सह्याद्री पट्टयातील वनसंपदा नष्टा होत आहे. याचा परिणाम जैववैविधता कमी होत आहे. पारंपारिक वृक्षाची जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. दुर्मीळ जातीच्या वृक्ष लागवडीने समाजामध्ये एक आदर्श विद्यार्थ्यांनी घडवावा असे आवाहन कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ध्वज…
