Global Maharashtra Breaking News

रास्त धान्य गणेशोत्सव पूर्वी उपलब्ध करा

अन्यथा आंदोलन करणार;सावंतवाडी मनसेचे तहसीलदार यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.२२-: तालुक्यातील रेशन धान्य दुकानामध्ये सध्या शासकीय धान्य वेळेत उपलब्ध होत नाही. शासकीय धान्य मागणीबाबत वेळेत चलन पाठवून देखील रास्त धान्य दुकानामध्ये विलंबाने पोहचत आहे. परिणामी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे त्यामुळे सर्व रेशन धान्य दुकानामध्ये वेळेत धान्य…

Read More

कॅथॉलिक पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर ⚡सावंतवाडी ता.२२ : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संपन्न झाली. संस्थेने आजपर्यंत २८ वर्षाची व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग ‘अ’ ची परंपरा कायम राखली…

Read More

अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीमतर्फे कणकवली येथे जिल्हास्तरीय काव्य संमेलन

⚡कणकवली ता.२२-:३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २९ या वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे हे काव्यसंमेलन संपन्न होईल. अनुभव शिक्षा केंद्रामार्फत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन…

Read More

मुंबई-गोवा महामार्गाची ना.रवींद्र चव्हाण २६ रोजी करणार पाहणी

⚡कणकवली ता.२२-: मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच २६ ऑगस्ट रोजी ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्‍याची माहिती कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली. यात मुंबई…

Read More

निबंध स्पर्धेत योगिता कोरगांवकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२२-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘भारतीय संविधान नागरिकांसाठीचे मोठे वरदान‘ यावर निबंध घेतलेल्या निबंध स्पर्धेत २२ जणांनी सहभाग घेतला. वरिष्ठ महाविद्यालयातून योगिता कोरगांवकर (प्रथम), दिव्या शिवलकर (द्वितीय), सायली कुडपकर (तृतीय) तर कनिष्ठ महाविद्यालयातून अनुजा सावंत (प्रथम), बापू वेंगुर्लेकर (द्वितीय), सिया मुणनकर (तृतीय) क्रमांक प्राप्त केला. परीक्षक म्हणून डॉ.पी.आर.गावडे यांनी काम पाहिले.

Read More

ओम स्वयंभू मंडळातर्फे बक्षिस वितरण संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२२-: मठ येथील ओेम स्वयंभू सेवा मंडळाचा वर्धापनदिन व बक्षिस वितरण कार्यक्रम मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश मोबारकर, माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे व सैनिकी कमांडो प्रशिक्षक (बेळगांव) प्रभाकर मठकर यांच्या उपस्थितीत ३१ जुलै रोजी स्वयंभू मंगल कार्यालयात संपन्न झाला.

Read More

रामेश्वर मंदिरात रांगोळी काढलेल्या व्यक्तींचा भेटवस्तू देवून सत्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी- आषाढ महिन्यात वेंगुर्ला येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह संपन्न झाला. या सप्ताह कालावधीत मंदिरात स्थानिक रांगोळी कलाकारांनी आपल्या रांगोळी घातल्या होत्या, त्या कलाकारांचा १५ ऑगस्ट रोजी रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

Read More

“सावंतवाडी वनविभागात पार पडली रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर ची बैठक “

⚡सावंतवाडी ता.२२-: कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीने काल वनविभाग सावंतवाडी येथे घेण्यात आली. वनविभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मोठ्या संख्येने रिक्त असणाऱ्या वनपाल, वनरक्षक, लेखापाल,लिपिक इ. पदे व त्यामुळे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कामकाज करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. सर्वच…

Read More

युवाईने रक्ताचे पाणी करणाऱ्यांना विसरू नये

प्रा. रुपेश पाटील;माणगाव येथे गुणवंतांचा सत्कार* ⚡सावंतवाडी ता.२२ : आजच्या काळात आई, वडील आणि गुरु हेच आपले सर्वोच्च शुभचिंतक आहेत. त्यामुळे युवकांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी नेहमी या तीनही मार्गदर्शकांना नतमस्तक व्हावे, अलीकडे युवाई सोशल मीडियाच्या आहारी जात आहे, असे न करता आपल्याला कोणत्या क्षेत्रात वाव आहे ते स्वतः ओळखून, स्वतःच्या क्षमता सिद्ध करीत असताना आपल्या आई-बाबांचा…

Read More

आंबोली, गेळे, चौकुळ गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी गावकऱ्यांशी चर्चा करणार…

भाजप प्रवक्ते संजू परब यांची माहिती सावंतवाडी,ता.२१: आंबोली गेळे व चौकुळ भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी आपण संबंधित गावातील गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. उद्यापासून गाठीभेटी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे दिली. याबाबतच्या सुचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार हा गाठीभेटीचा…

Read More
You cannot copy content of this page