Global Maharashtra Breaking News

मालवण येथील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन चौथ्या दिवशी ही सुरूच…

मालवण दि प्रतिनिधीगेल्या दोन महिन्यात ठेकेदाराने ठरविलेल्या पगाराप्रमाणे पगार न दिल्याने तसेच पगार वाढ न करणे, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, पीपीटी किट, ड्रेसकोडसह इतर मागण्यांसाठी मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी शुक्रवार पासून पुकारलेले काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरू ठेवले. या काम बंद आंदोलनामुळे मालवण शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन मालवणचे माजी नगराध्यक्ष…

Read More

“त्या” दुर्घटनाग्रस्त जहाजाची मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन करणार पाहणी…

श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांची माहिती… मालवण दि प्रतिनिधीविजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त बनलेल्या पार्थ या तेलवाहू जहाजाच्या संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी २१ सप्टेंबरला मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून पाहणी करणार आहेत. सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला, मासेमारीला बाधा पोचू नये यासाठी ही पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर सादर…

Read More

सातारा बँकेचे पथक करणार जिल्हा बँकेचा अभ्यास
अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले स्वागत

ओरोस ता १९देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हि आमच्या दृष्टीने अभीमानास्पद बाब असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले.सातारा जिल्हा बँक हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा बँक असुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या…

Read More

गांजा बाळगल्याच्या आरोपातून दोन निर्दोष मुक्त

वकील संग्राम देसाई, सुहास साटम यांनी पाहीले काम ओरोस ता १९अंमली पदार्थ असलेल्या गांजा याची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी हा निकाल दिला आहे. आरोपींच्यावतीने संग्राम देसाई व सुहास साटम यांनी काम पाहिले.२१…

Read More

सार्वजनीक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्र मंडळ बांदा अध्यक्ष पदी राकेश केसरकर

तर उपाध्यक्ष पदी अनिल नाटेकर ⚡बांदा ता.१९-: घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत चालणा-या या नवरात्र उत्सवात विवीध धार्मीक,व सांस्क्रुतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बांदा शहरातील सार्वजनीक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये मंडळाने नवीन कार्यकारिणीची निवड केली. अध्यक्ष पदी राकेश केसरकर, उपाध्येक्ष पदी अनील नाटेकर, सचिव विवेक विरर्नोडकर, खजीनदार म्हणुन ऊकार नाडकर्णी…

Read More

कुसबे बौद्धवाडीतील स्ट्रीट लाईटचे काम रेंगाळले

ग्रामस्थांचा आंदोलनाचा वीज वितरण कंपनीला इशारा ओरोस ता १८कुडाळ तालुक्यातील कुसबे बौद्धवाडी येथे स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी जून २०२२ मध्ये विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर विद्युत वाहिनी जोडण्याचे काम झालेले नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या पणदूर येथील सेक्शन व सिंधुदुर्गनगरी येथील येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता वेगवेगळी कारणे दिली जातात. ठेकेदार यांना विचारले…

Read More

झाराप ते माणगांव रस्त्याचे लवकरात लवकर नूतणीकरण करा

साळगाव येथील श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ मागणी ⚡कुडाळ ता.१९-: : गेल्या कित्येक वर्षापासून झाराप ते माणगांव हा रस्ता दुर्लक्षित करण्यात आला आहे. भरपूर प्रमाणाची वाहनांची वर्दळ असून हा रस्ता मुख्य रस्त्याशी (मुंबई गोवा हायवे ) जोडणारा आहे. असे असून देखील लोक प्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करून वारंवार फक्त खंडडे बुजवून लोकांची फसवणूक केली…

Read More

घटत्या ओझोन वायू थराचा थेट मानवी आरोग्यवर परिणाम

वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांचे कासार्डे विद्यालयात प्रतिपादन ⚡कणकवली ता.१९-: आजकाल वाहने आणि उद्योग-धंद्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात, विशेषत: मुंबई सारख्या भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर थेट वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस…

Read More

परबवाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता सेवा मंडळ मुंबई आणि वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच परबवाडा येथे पार पडला.

Read More

सागरतिर्थ किनाऱ्याची श्रमदानातून स्वच्छ्ता

नेहरू युवा केंद्र, वेताळ प्रतिष्ठान, सागरतीर्थ ग्राम पंचायतचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सागरतीर्थ ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने विकास दिवसाच्या निमित्ताने स्वच्छता व श्रमदान या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना संघटीत करत सागरतीर्थ किना-याची स्वच्छता करण्यात आली.

Read More
You cannot copy content of this page