Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे खास. संजय राऊत यांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत करणार

शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१६-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्या वर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये त्यांचे जोरदार जंगी स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याशी…

Read More

वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २ झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,…

Read More

नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्चस्तरावर घेऊन जावे : आर. जे. पवार

⚡कणकवली ता.१६-: युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे तीन दिवसीय निवासी युवा व्यक्तिमत्त्व…

Read More

राज्यस्तरीय संत रोहिदासरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन

⚡कणकवली ता.१६-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संत रोहिदास महाराजांच्या नावे राज्यस्तरीय रोहिदासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चर्मकार समाजातील वेक्तिनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला – क्रीडा, सहकार, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वेक्तिना दरवर्षी सात मानाचे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात…

Read More

दळवी महाविद्यालयात ‘गीत-वीर-विनायक’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद

⚡कणकवली ता.१६-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात सतीश भिडे ‘गीत-वीर-विनायक’ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सतीश भिडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगावर निवेदन करून गाणी सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलीत करून झाली. माजी मानद महानिर्देशक विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत विद्यार्थ्यांनी गायले. वरिष्ठ सहा. प्राध्यापक हेमंत महाडिक…

Read More

मोती तलाव फुटपाथ फ्लेवर ब्लॉक बसविताना पाणी मारावे

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील मोती तलावाच्या फुटपाथवर फ्लेवर ब्लॉकचे काम सुरू आहे. तसेच त्या भागाचे सिमेंट काम सुरू आहे. मात्र, त्यावर पाण्याचा वापर केलेला दिसत नाही. त्यामुळे सदरचा फुटपाथ जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे नगर परिषदेत तात्काळ दखल घेऊन “त्या” ठिकाणी केलेल्या कामावर दररोज पाणी मारण्यात यावे, अशी मागणी माजी…

Read More

कमी पटसंख्या शाळा बंद होणार नाहीत; अफवांवर विश्वास ठेवू नका

मंत्री दीपक केसरकर : वेंगुर्लेत सतरावे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन; राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार ⚡वेंगुर्ले ता.१६-: शिक्षकांच्या रिक्त असलेल्या 70 टक्के जागा येत्या सहा महिन्यात भरण्यात येतील. शिक्षकांनी वेळेवर शाळेत गेल्यास कोणीही कारवाई करणार नाही. भविष्यात पटसंख्या नोंद आपोआपच राज्यशासनाके जाईल अशी टेक्नॉलॉजी आणत आहोत. नवीन शिक्षण धोरण राबवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम पाठिंबा देतात….

Read More

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी आमचे सरकार गंभीर

शिक्षक समितीच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ⚡वेंगुर्ले ता.१६-: राज्यातील शाळेला कोणालाही बोट दाखविण्याची संधी नाही. शिक्षक हा प्रामाणिकपणे शिकविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या प्रयोगामुळे मुलांच्या नवनवीन ज्ञानात भर पडत आहे. धाडसी निर्णय घेणारे सरकार बसलेले आहे. अनेक प्रलबित प्रश्न सोडविण्यासाठी धाडसी निर्णय घेवू. प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाणारे हे सरकार आहे. तुमच्या हक्काचे सरकार…

Read More

एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती विषयावर कणकवलीत राष्ट्रीय चर्चासत्रसह प्रदर्शन

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी उद्घाटन.. ⚡कणकवली ता.१६-: एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार उद्योजकता रोजगार आणि उपजीविकेच्या संधींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, सदरहू मंत्रालय एमएसएमईसाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय चर्चासत्र सह-प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती या विषयावर कणकवली येथे 19…

Read More

धामापूर, काळसे रस्त्यावर गतिरोधक घाला

दोन्ही गावच्या सरपंचांचे सबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन ⚡मालवण ता.१६-: मालवण – चौके – नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर काळसे आणि धामापूर हद्दीतील रस्त्यावर तातडीने गतिरोधक घालावेत या मागणीचे निवेदन धामापूर सरपंच सौ. मानसी परब आणि काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांनी बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग , जिल्हा पोलीस अधिक्षक , प्रादेशिक…

Read More
You cannot copy content of this page