अंडरग्राउंड विज वाहिन्यासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास साळगावकर कारणीभूत,अशा लोकांना पुन्हा राजकारणात आणू नये…
संजू परब:दीपक भाईंच्या नम्रतेमुळे सावंतवाडी शांत आणि सुंदर राहिली आहे, काही अपप्रवृत्तीचे लोक सत्तेत आले तर ही शांतता बिघडेल.. ⚡सावंतवाडी ता.२४-: अंडरग्राउंड वीजवहनासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब यांनी आज इथे केला. दरम्यान “वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष विकासकामे करू शकतात,…
