अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा
डॉ राजश्री साळुंखे;कणकवली महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा अभियान कणकवली ता.१६-:वाहन चालवताना वाहकांनी स्वतःची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी अपघातास आमंत्रण देते, तरी युवकांनी वाहन चालवताना स्वतःच्या मनावरती व वाहनाच्या वेगावरती नियंत्रण ठेवावे. असे मतशिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीच्या चेअरमनडॉ. राजश्री साळुंखे यांनी…
