साडेचारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विद्यार्थी करतात पीएचडी
पोलीस निरीक्षक अमित यादव वैभववाडी संजय शेळकेसाडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांवर आधारित पीएचडी करत आहेत. सागरी सुरक्षेविषयी ही त्यांनी त्या काळी ठोस पावले उचलली होती. युद्धनीती जगभर चर्चली जात आहे. शेतीविषयक त्यांचे धोरण दिशादर्शक…
