भगवान महावीरांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात करावी
विजय कासार यांचे प्रतिपादन देवगड (प्रतिनिधी)सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित्र या तत्त्वांसह भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला . आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. शांतता, अहिंसा व बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं ही त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा.अतिशय अल्पपप्रमाणात ठिकठिकाणी विखुरलेला जैन समाज भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतो ही अतिशय कौतुकास्पद…
