Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी उभा बाजार येथे ‘आनंदाचा शिधा ‘ वाटपाचा शुभारंभ

सावंतवाडी ता.१३-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील संजय मुळीक यांच्या रास्त दराच्या धान्य दुकानात करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावंतवाडी शहर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित उपस्थित होते.

Read More

कास गावच्या आरोग्यासाठी प्राधान्य

सरपंच प्रवीण पंडित : चौदा वित्त आयोग अंतर्गत उपकेंद्रास औषधे वाटप ⚡बांदा ता.१३-: कोरोना कालावधीत गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भविष्यात कास गावचे आरोग्य जपण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.चौदा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कास उपकेंद्रास सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत विविध औषधे वाटप करण्यात…

Read More

टोल माफी दिल्याशिवाय टोल नाका चालू करून दाखवाच

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला इशारा ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग वाशीयांना पूर्णपणे टोल माफी दिल्याशिवाय ओसरगाव येथील टोल नाका चालू करून दाखवाच. मुळात हा टोल नाका या ठिकाणाहून हलवा अशी आमची मागणी असून जोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला…

Read More

न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

⚡दोडामार्ग ता.१३-: शिरवल नदीवर न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. अक्षय विष्णू कुलकर्णीकर (वय २०) असे त्याचे नाव असून मूळ राहणार ओल्ड गोवा येथील आहे. तर सध्या मणेरी येथे भाडेतत्त्वावर आई व भावा सोबत राहात होता. तालुक्यातील अन्य दोघेजन त्याच्यासोबत अंगोळीसाठी गेले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.     …

Read More

आठवडा बाजार तलावाकाठीच योग्य…

हाॅकर्स संघटनेच्या बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांचा सुर.. ⚡सावंतवाडी ता.१२-: तलावाकाठीच आठवडा बाजार योग्य आहे असा एकसुर आज पार पडलेल्या हाॅकर्स संघटनेची बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. सर्वांनी मते आठवडा बाजार हा तलावा काठीच योग्य आहे अस एकमत झाले.या बैठकीला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान हाॅकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर,महेश परुळेकर,यांच्या अध्यक्षतेखाली ही…

Read More

एस टी स्टँड परिसरात सायबर क्राईमची जनजागृती

मालवण पोलीस ठाण्याचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने मालवण एस टी स्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. सदर अभियानांतर्गत सायबर क्राईम विषयी घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलीस अधिकारी व अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एस….

Read More

महाराजस्व अभियान अंतर्गत ऑन दी स्पॉट दाखले

तहसीलदार श्रीधर पाटील यांचा उपक्रम;प्रगत विद्यामंदिर रामगड येथे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत ऑन दि स्पॉट दाखले शिबिरचे आयोजन प्रगत विद्यामंदिर रामगड येथे बुधवारी करण्यात आले. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरात १०२ ग्रामस्थांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी…

Read More

शनिवारी ठाकरे शिवसेना गटाची सभा

वैभववाडी संजय शेळके*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैभववाडी तालुका कार्यकारिणीची सभा शनिवार दिनांक-१५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी येथे आयोजित केली असून या सभेला आमदार वैभव नाईक, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न होणार आहे.*तरी तालुक्यातील सर्व…

Read More

कीर्तनाचे महात्म्य टिकले पाहिजे…

भाजपा नेते विशाल परब; डोंगरपाल येथील किर्तन महोत्सवात भव्य सत्कार… सावंतवाडी:श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा मठ माडखोल ट्रस्ट च्या वतीने तसेच श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट डोंगरपाल च्या वतीने किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांचा या कीर्तन महोत्सवात भव्य दिव्य सत्कार करण्यात आला… आज या कीर्तन…

Read More

शिरोडा वेळागर येथे सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमातून प्रबोधन…

सायबर गुन्हे घडण्यामागे हव्यास आणि निष्काळजीपणा जबाबदार : जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ⚡वेंगुर्ले ता.१२.-; सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हे घडण्याच्या मागे संबंधितांचा हव्यास आणि निष्काळजीपणा ही दोन कारणे आहेत. यापासून सावध राहीले पाहिजे. वेळीच पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल केली पाहिजे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शिरोडा वेळागर…

Read More
You cannot copy content of this page