हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना : अण्णा केसरकर
⚡सावंतवाडी ता.२८-: बारसु येथील रिफायनरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आवाज सरकार लाठ्या काठ्या घेऊन दाबु पाहत आहेत. सरकारची ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना बारसु गावातील लोकांसोबत आहे असं मत शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान रिफायनरीच्या नादात सरकार कोसळेल हे ध्यानात ठेवावे. बारसु गावातील लोकांनी माती परिक्षणाला…
