विनाशकारी प्रकल्पापेक्षा आयटी पार्क आणा…
डाॅ.जयेंद्र परुळेकर; प्रकल्प पाहीजेत पण विनाशकारी नको.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सौदी अरेबिया सारख्या देशातील अरामको कंपनीचे सगळं ऐकण्यापेक्षा कोकणातील बहुसंख्य हिंदू जनतेची विनंतीवजा मागणी केंद्र आणि राज्यातील सरकार ने ऐकून बारसू येथे आयटी पार्क आणा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे. तसेच कोकणी माणूस प्रकल्प विरोधी म्हणून…
