Headlines

Global Maharashtra Breaking News

देवगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.१९ टक्के

⚡देवगड ता.०२-: देवगड तालुक्याचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला असुन तालुक्यातील ३१ हायस्कूलांपैकी २४ हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. शेठ.म.ग.हायस्कुलची विद्यार्थीनी ही राजसी इंद्रनील ठाकूर(९९.४०) तर उमा मिलींद पवार इंग्लीश मिडीयम स्कूलचा विदयार्थी वरद सदाशिव सरोळकर(९७.८०) व शेठ.म.ग.हायस्कुलचा कांचन उल्हास कदम(९७.४०) गुण मिळवुन तालुक्यात तृतीय आला आहे. परीक्षेला एकूण १३८३ विद्यार्थी प्रविष्ठ…

Read More

वेंगुर्ला तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.१३ टक्के…

न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडाची प्रतिक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर ,परुळे ची परी सामंततालुक्यात अव्वल. ⚡वेंगुर्ला ता.०२-: माध्यमिक शालांत दहावी परीक्षाचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.१३ टक्के लागला.६९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६८४ विदयार्थी उत्तीर्ण झाले.वेंगुर्ला तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडाची प्रतिक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर ,परुळे ची परी सामंत (९८.२०) गुण मिळवून संयुक्तिक…

Read More

तात्काळ नगरपंचायत, १०० कोटींचा निधी मागणार

राजन तेली:सिंधुदुर्गनगरी विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार निवेदन ओरोस ता.०२-: “शासन आपल्या दारी” योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे या दौऱ्यात भाजप पक्ष सिंधुदुर्गनगरी तात्काळ नगरपंचायत जाहीर करावी. तसेच जिल्ह्याच्या राजधानीचा रखडलेला विकास करण्यासाठी विशेष बाब म्हणून १०० कोटी रुपये देण्यात यावेत, अशी…

Read More

तर विकास संस्थांना पुढे आणू शकतो

मनीष दळवी:कॉमन सर्विस सेंटर प्रशिक्षण प्रसंगी केले प्रतिपादन ओरोस ता.०२-: आपल्या गावातील परिसरात अनेक शेतकरी, विद्यार्थी आहेत. हे सगळे लोक आपल्या विकास संस्थेबरोबर आल्यास विकास संस्थेचे अन्य व्यवहार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक संधी प्राप्त होईल. सगळ्या प्रकारची सेवा जर विकास संस्थेच्या कार्यालयांमध्ये दिली तर त्या गावचं एक विकासाचं केंद्रबिंदू म्हणून आपण विकास संस्थां पुढे आणू…

Read More

बदली निमित्त संदीप गोसावी यांचा सत्कार

माजगाव ग्रामपंचायतने केला निरोप समारंभ ⚡सावंतवाडी ता.०२-: येथील माजगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप गोसावी यांची आंबोली येथे बदली झाल्याच्या निमित्ताने त्यांचा आज ग्रामपंचायतच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच डाॅ.सौ. अर्चना सावंत यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी…

Read More

मोती तलावाच्या दलदलीत एकजण रुतला

गाळ काढताना घडला प्रकार:अथक प्रयत्नाने काढले बाहेर सावंतवाडीयेथील मोती तलावाच्या गाळ काढण्याचे काम सुरु असतानाच या दलदलीत एक युवक रुतल्याचा प्रकार घडला आहे. राजवाड्याच्या समोरील भागात भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. याच भागात तो चालत जात असताना तो दलदलीत रुतला. सिद्धाप्पा सनतन्नाप्पा मीजी (३५, रा. गरजे मीनल बेळगांव, सध्या रा. सावंतवाडी ) असे त्याचे नाव…

Read More

वैभववाडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५७ टक्के…

वैभववाडी प्रतिनिधीमार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल ९९.५७ टक्के लागला असून माधवराव पवार विद्यालय कोकिसरेची कुमारी अस्मिता अजितसिंह काळे हिने 95.80% गुण मिळवत तालुक्यात प्रथम आली आहे. कोळपे उर्दूची उमय्या साजीद पाटणकर हिने 95.60 द्वितीय तर उत्कर्ष लक्ष्मण हांडे 95 40 गुण मिळवत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तालुक्यात 18 शाळांपैकी…

Read More

सावंतवाडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.६१ टक्के

⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १७२७ विद्यार्थ्यांपैकी १७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९३६ पैकी ९२३ विद्यार्थी तर ७९१ पैकी ७८७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये तालुक्यात मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा चैतन्य गावडे…

Read More

वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मिळावा…

मंत्री दिपक केसरकर यांची रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव याच्याजवळ मागणी सावंतवाडीपर्यटकांच्या सोयीसाठी  व जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे दुसरा थांबा देण्यात यावा अशी विनंती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याजवळ केली आहे. तर पुढील टप्प्यात…

Read More

दोडामार्ग तालुक्याचा दहावी शालांत परिक्षा निकाल ९६.३६ टक्के

⚡दोडामार्ग ता.०२-: मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेचा दोडामार्ग तालुका निकाल ९६.३३ टक्के लागला आहे. तालुक्यात एकूण बारा विद्यालय निकाल शंभर टक्के लागला आहे. काही विद्यालय निकाल शंभर टक्के परंपरा कायम ठेवली आहे. अनेक मुलीनी यावेळी घवघवीत यश संपादन केले आहे. करुणा सदन साटेली भेडशी आवाडा हायस्कूल शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे….

Read More
You cannot copy content of this page