जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना…
आम.वैभव नाईक:कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात ⚡कणकवली ता.०९-: जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना असा संदेश प्रमुख पाहुणे आम.वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेला शाळा विकासासाठी रू. ५…
