आम. वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा ⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आपली राजकीय उंची तपासावी आणि नंतरच राणेंवर बोलावे. प्रसिद्धीसाठी टीकाटिप्पणी करणारे हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार आहेत. आम. नाईक…
