Headlines

Global Maharashtra Breaking News

आम. वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा ⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आपली राजकीय उंची तपासावी आणि नंतरच राणेंवर बोलावे. प्रसिद्धीसाठी टीकाटिप्पणी करणारे हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार आहेत. आम. नाईक…

Read More

हरी खोबरेकरांच्या आव्हानासाठी भाजप कार्यकर्ते तयार…

तारीख, वेळ ठिकाण जाहीर करा:भाजपतर्फे विजय केनवडेकर यांचे प्रतिआव्हान मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा दिल्यानंतर हा धडा विकास कामांचा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते खोबरेकर यांनी जाहीर करावे. भाजपचे कार्यकर्ते दोन्ही प्रकारच्या आव्हानांसाठी तयार…

Read More

हरियाणातील आपदामित्र कार्यशाळेसाठी वैभव खोबरेकरची निवड

⚡मालवण ता.०९-: आपत्कालीन मदतकार्यासाठी सदैव तत्पर असणारे देवबाग येथील वैभव खोबरेकर यांची हरियाणातील फरिदाबाद येथे दि. ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एकदिवसीय आपदामित्र कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली असून वैभव हा हरियाणासाठी रवाना झाला आहे. आपत्कालीन विभागाचे देशभरातील अधिकारी आणि स्वयंसेवकांचा या कार्यशाळेत सहभाग असणार आहे. वैभव खोबरेकर हे मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन दलातील सक्रिय सदस्य आहेत….

Read More

महामार्गाच्या कामासदर्भातील रायगड पत्रकराच्या आंदोलनाला मुख्यालय पत्रकार संघाचा पाठिंबा…

मुंबई गोवा महामर्गाचे काम पूर्ण करण्यासाठो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: महामार्गाच्या रखडलेल्या कामा संदर्भात रायगडच्या पत्रकारानी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा देत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठो जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.मुख्यालय पत्रकार संघामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मुख्यालय…

Read More

मालवण नगरपरिषदेच्या वेलकाढू धोरणा विरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषण

विहिरीशेजारील शौचालयाचे बांधकाम हटवण्याची श्रीकांत गिरकर यांची मागणी ⚡मालवण ता.०-: आपल्या विहिरीलगत उभारण्यात आलेले अवैध शौचालयाचे बांधकाम काढून टाकण्यास मालवण नगरपालिकेकडून हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ मालवण शहरातील दांडी आवारवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीकांत गिरकर यांनी १५ ऑगस्टला नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. श्रीकांत गिरकर यांच्या विहिरीच्या बाजूला उभारलेले शौचालयाचे…

Read More

मेरी मेटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत
किर्लोस येथे पंचप्रण शपथ कार्यक्रम

⚡कणकवली ता.०९-: स्वातत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मेरी मेटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय किर्लोस येथे ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्यावेळी किर्लोस सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण पोलीस पाटील किशोर लाड, मुख्याध्यापक सौ. राणे , पाताडे , नितीन कदम, आशा वर्कर सौ.समिशा…

Read More

भाईसाहेब सावंत समाधीस्थळाला सतेज पाटील यांची भेट…

जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली.. ⚡सावंतवाडी ता.०९-: माजी आरोग्य मंत्री लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सावंतवाडी दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी माजगाव येथील त्यांच्या प्रेरणा या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली.यावेळी काॅग्रेस नेते विकास सावंत, अमोल सावंत काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, साईनाथ चव्हाण, अरविंद…

Read More

कबुलायतदार जमिनीचे वाटप ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे व्हावे..

आंबोलीतील विशेष ग्रामसभेत एकमुखी ठराव आंबोली, ता.९: कबुलायतदार प्रश्नी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला आज १५५ पेक्षा जास्त लोकांनी सहभाग दर्शवून ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणेच इथल्या जमिनीचे वाटप आणि निर्णय घेण्यात यावा अशी मागणी एकमुखाने ग्रामस्थांनी केली.तसा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आंबोली ग्रामपंचायत मध्ये आज खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सावित्री पालेकर,उप सरपंच…

Read More

मणेरीतील
एक किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी

खड्डे बुजविण्याची मागणी;’बांधकाम’ला इशारे देऊनही रस्ता जैसे थे ⚡दोडामार्ग ता.०९-: मणेरी कलमठाणा पुलापासून मणेरी बाजारपेठेपर्यंतचा सुमारे एक किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. बांदा दोडामार्ग रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण कित्येक वर्षांनी अनेक आंदोलने आणि मागण्या करून झाले; पण त्याच रस्त्याचा भाग असलेला सुमारे एक किलोमीटरचा रस्ता मात्र झाला नाही.ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला अनेक इशारे देऊनही रस्ता ‘जैसे थे’च…

Read More

दोडामार्गमधील पुलांचे जोडरस्ते बनलेत धोकादायक..

वाहनचालकांना करावा लागतोय खड्ड्यातून प्रवास ⚡दोडामार्ग,ता.०९-:तालुक्यात अनेक ठिकाणी नदी , ओहोळावर नवीन पूल बांधले गेले;मात्र पुलांच्या जोडस्त्यांकडे ठेकेदार व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना पावसाळ्यात जोडरस्त्यातील खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे.एखाद दुसऱ्या पावसात वाहने जाऊन जोडरस्ते बऱ्यापैकी दबायला हवेत मग खडीकरण डांबरीकरण योग्य रीतीने करता येते अशी मखलाशी ठेकेदार व बांधकामचे अधिकारी नक्की करतील;पण त्याआधी…

Read More
You cannot copy content of this page