दोडामार्ग एमआयडीसी सुरु न होण्यास भाजपच जबाबदार…
आमदार वैभव नाईक ; राजन तेलीनी नौटंकी बंद करावी.. ⚡सावंतवाडी ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग व्यवसाय सुरू होत नाहीत याला जबाबदार भाजपच आहे राज्यात व केंद्रात तुमचे मंत्री आहेत मग तुमचे हे डबल इंजिनचे सरकार असताना ही एमआयडीसी सुरू होत नाही हे तुमचे अपयश जनतेला कळेल यासाठी जनतेने व गावातील सरपंचाने जे आंदोलन…
